वसई -133 मतदारसंघातील महिलांचा मतदानातील सहभाग वाढविण्यासाठी निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीच्या प्रमाणे राज्य विधानसभा निवडणुकीतही ‘सखी’ मतदान केंद्राची स्थापना केली. ...
Maharashtra Vidhan Sabha Election 2019 : अनेक कलाकारांनी आपापल्या भागात मतदान केले आहे. मतदान केल्यानंतरचे फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर करत इतरांनाही मतदान करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे ...
अहमदनगर : सकाळी ११ वाजेपर्यंत जिल्ह्यात सरासरी १२ ते १५ टक्के मतदान झाले. वरुणराजाने उघडीप दिल्याने मतदानासाठी सकाळी उत्स्फूर्त प्रतिसाद होता. मतदानकेंद्राच्या बाहेर चिखल झाल्याने मतदारांनी थोडी गैरसोय झाली. प्रमुख उमेदवारांनी सकाळी आठच्या आतच मतदाना ...