अधिकाऱ्यांनी लोकप्रतिनिधींशी समन्वय राखत गडचिरोलीला मागास जिल्ह्यांच्या यादीतून बाहेर काढण्याचे प्रामाणिक प्रयत्न करावेत. जिल्हा आपला मानून प्रत्येकाने आपले योगदान द्यावे, असे आवाहन पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी केले. ...
गडचिरोली जिल्ह्यातील बंगाली समाजवस्तींची गावे अद्यापही विकासापासून वंचित आहेत. या गावांचा विकास करण्यासाठी बंगाली गावांना स्वतंत्र निधी देण्यात यावा, अशी मागणी भाजपच्या बंगाली आघाडीच्या वतीने राज्याचे वन व अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे करण्य ...
चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड, ब्रम्हपुरी, सिंदेवाही व चिमूर तालुक्यातील ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी गोसीखूर्दच्या कालव्यात गेल्या व जाणार आहेत, अशा शेतकऱ्यांना योग्य मोबदला देण्याचे निर्देश खासदार अशोक नेते यांनी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात घेतलेल्य ...
वातावरणातील समतोल बिघडलेला आहे. दुष्काळ, पाणी टंचाई, तीव्र उष्णता आदी समस्यांना सामोर जावे लागत आहे. पर्यावरणाचे संतुलन टिकविण्यासाठी ३३ टक्के जंगल असणे आवश्यक आहे. याकरीता जनआंदोलन , लोकचळवळ उभी राहण्याकरीता शासन प्रयत्न करीत आहे. ...
शासनातर्फे शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची अंमलबजावणी करण्याबरोबरच शेतकऱ्याला योग्य मार्गदर्शन करण्यात कृषी विभाग अतिशय महत्त्वाची जबाबदारी पार पाडत असल्याचे प्रतिपादन खा. अशोक नेते यांनी केले. ...