राज्यातील अनेक जिल्ह्यात दोन्ही पक्षांमध्ये दिग्गज नेत्यांची पोकळी निर्माण झाली. यावर राष्ट्रवादीने शिवस्वराज्य यात्रा काढून काही प्रमाणात मलमपट्टी करण्याचा प्रयत्न केला. तर काँग्रेसने देखील नाना पटोले यांच्या नेतृत्वात पोलखोल यात्रा काढली. मात्र काँ ...
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -आशिष देशमुख यांनी २००९ मध्ये काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता. सावनेर मतदारसंघातून ते भाजपकडून लढले. पण थोड्या अंतराने पराभूत झाले. ...
माजी आमदार आशिष देशमुख यांच्या बंगल्यात झालेल्या धाडसी चोरीचा सदर पोलिसांनी अवघ्या दोन तासात छडा लावला. चोरट्याला अटक करून त्याच्याकडून पोलिसांनी हिरे आणि सोन्याचे दागिने जप्त केले. ...
पहिल्या टप्प्यात ज्या ९१ लोकसभा मतदार संघात मतदान पार पडले तेथील मतदान पुन्हा घेण्यात यावे, अशी मागणी काटोलचे माजी आमदार आशिष देशमुख यांनी मुख्य निवडणूक आयुक्तांना पत्राद्वारे केली आहे. व्हीव्हीपॅटमुळे मतदान करण्यास अधिक वेळ लागला. काही विशेष भागांमध ...
भाजपाच्या खेम्यातून कॉंग्रेसमध्ये दाखल झालेले माजी आमदार आशिष देशमुख यांनी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जहाजबांधणी व जलसंपदामंत्री नितीन गडकरी यांच्यावर प्रश्न उपस्थित केले आहेत. गडकरी कुणाच्या भीतीपोटी विविध वक्तव्ये करीत असल्याचा सवाल उपस्थित करत माजी ...
पाच महिन्यांपासून ज्या राज्यात कृषी मंत्री नाही, त्या राज्यातील शेतकºयांची अवस्था काय असेल, असा प्रश्न उपस्थित करीत स्वामीनाथन आयोग लागू करण्याचे आश्वासन केवळ भूलथापा आहे, असे मत भाजपला सोडचिठ्ठी देणारे आमदार आशिष देशमुख यांनी व्यक्त केले. ...
मानवेंद्र सिंह आणि आशिष देशमुख यांनी बुधवारी सकाळी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेतली. त्यानंतर काँग्रेसच्या मुख्यालयात दोघांनीही ज्येष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. ...