पुणतांब्यातील शेतकऱ्यांच्या मुलींचे अन्नत्याग आंदोलन शनिवारी (9 फेब्रुवारी) मागे घेण्यात आले आहे. अर्जुन खोतकरांच्या आश्वासनानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले आहे. ...
गेल्या सहा महिन्यांपासून भाजपचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे आणि राज्यमंत्री अर्जुन खोतकरांमधून अडवा विस्तवही जात नव्हता, परंतु रविवारी हे दोघेजण युती धर्म पाळतांना दिसून आले. ही दानवे आणि खोतकरांमधील शस्त्रसंधी म्हणावी की, आगामी लोकसभा निवडणुकीत ...
शेतीला व्यवसायाचा जोड द्या. पशुसंवर्धनातून आर्थिक स्त्रोत निर्माण करा, असे आवाहन विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी केले. महा पशुधन एक्स्पो-२०१९ ला शनिवारी थाटात प्रारंभ झाला. यावेळी बागडे बोलत होते. ...