दुष्काळात पाणी आणण्यासाठी शिवसेनेने जसे चांगले प्रयत्न केले, त्यामुळे तर आम्ही समाधानी झालो आहोतच, परंतु आता आमच्या शाळेत जाणा-या रस्त्याचे डांबरीकरण करा अशी आर्त हाक दहीफळ-काळे येथील विद्यार्थिंनीनी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांना घातली. ...
एकमेकांविरुध्द दंड थोपटून रावसाहेब दानवे आणि अर्जुन खोतकरांनी जालना लोकसभा मतदारसंघातील वातावरण तापवले होते. परंतु नंतर ‘मातोश्री ’च्या आदेशानुसार खोतकरांनी तलवार म्यान केली. यानंतर हे दोन्ही नेते जाहीररीत्या प्रथमच बुधवारी एकमेकांसोबत दिसले. ...
गेल्या सहा महिन्यांपासून लोकसभा निवडणुकीच्या वाऱ्या सोबतच दुष्काळानेही पावले घट्ट रोवली आहेत.यातच जालना जिल्हा हा सत्ताधीशांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. परंतु सत्ताधिशच आपल्या राजकीय अस्तित्वासाठी झगडत होते. ...