मूळच्या धारेश्वरवरुन 8 व्या शतकात राष्ट्रकुटांनी महादुर्ग नावाने या किल्ल्याची पायाभरणी केली. काही काळ हा गढीवजा किल्ला बहामनी सल्तनतकडे होता. पुढे 1567-68 साली किल्ला विजापूरच्या आदिलशाहीकडे गेल्यानंतर सरदार किश्वरखानाने किल्ले धारुर ( Historic Fort ...
सुंदर नारायण मंदिराची कालौघात पडझड होऊ लागली होती. मंदिराच्या वास्तूचे बहुतांश दगड धोकादायक झाले असल्याने ते दगड काढून घेत त्या ठिकाणी त्याच आकाराचे व हुबेहुब नक्षीकाम असलेले नव्याने घडविलेले दगड लावण्यात येणार आहे. ...