ऐन पावसाळ्यात लिंबाचे दर वाढले असून एक किलो लिंबूचे दर शंभरी पार गेले आहेत. सद्यःस्थितीत पावसाळा सुरू असूनही लिंबांना मागणी वाढली आहे. मात्र, यंदा दरवर्षीप्रमाणे होणारी आवक यंदा कमी आहे. ...
केंद्र शासनाने निर्यात शुल्क कमी केल्याने कांद्याच्या दरात क्विंटलमागे जवळपास ५०० रुपये वाढ झाली आहे. सातारा बाजार समितीत तर क्विंटलला पाच हजारांपर्यंत दर मिळू लागलाय. ...
भुसार मालासाठी प्रसिद्ध असलेल्या येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये यंदाच्या खरीप हंगामातील नव्या सोयाबीनची आवक सुरू झाली आहे. शुक्रवारी बाजारात पाच ते ६ हजार कट्टे सोयाबीनची आवक झाली आहे ...
मागील आठवड्यापासून कांद्याचा दर वाढत आहे. बुधवारी आवक वाढल्याने साडेपाच हजारांवरील दर पाच हजारांपर्यंत खाली आला होता. गुरुवारी हा दर पुन्हा साडेपाच हजारांवर पोहोचला आहे ...
शेतमालाचे काढणी हंगामात उतरत्या बाजारभावामुळे होणारे आर्थिक नुकसान टाळून राज्यातील शेतकऱ्यांना सुलभ कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ सन १९९० पासून राज्यातील बाजार समित्यांच्या माध्यमातून shetmal taran karj yojana शेतमाल तारण ...
नेवासा बाजार समितीच्या घोडेगाव उपबाजारात कांद्याच्या भावात घसरण झाली असून पाचशे रुपयांनी भाव उतरले आहेत. बुधवारी कांद्याला सरासरी ४००० ते ४२०० रुपये भाव मिळाला. ...