वाशिम : राज्यात १९६० पासून प्राणी क्लेष प्रतिबंध कायदा लागू असून त्यातील कलम ३ अन्वये पशू, प्राण्यांचे पालकत्व धारण करणाऱ्या व्यक्तीने त्या जनावरांची सर्वतोपरी काळजी घेणे बंधनकारक आहे. ...
कळमनुरी तालुक्यातील करवाडी शिवारात वीज तारांच्या स्पर्शाने चार रोहींचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी उघडकीस आली. ८ सप्टेंबरपासून या तुटलेल्या तारांकडे महावितरणने दुर्लक्ष केल्याने हा प्रकार घडल्याचा आरोप शेतकरी करीत आहेत. ...
औंढा नागनाथ/जवळा बाजार : औंढा नागनाथ तालुक्यातील पोटा शेळके येथे वानराने चांगलाच धुमाकूळ घातल्याने या ठिकाणच्या ६ जणाना चावा घेतल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत. ...