राज्यातील 138 लाख शेतकऱ्यांपैकी फक्त 15 लाख शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली. यात विमा कंपन्यांनी 4234 कोटी रुपयांचा नफा कमावला. घोटाळा झाला असून त्याची चौकशी करा. कृषीमंत्री आणि संबंधित अधिकाऱ्यांची आर्थिक चौकशी करून कृषीमंत्र्यांचा राजीनामा घ्यावा ...
Agriculture Bill 2020 News: कर्जतच्या रॉयल गार्डनच्या सभागृहात आत्मनिर्भर भारत व कृषी विधेयक संदर्भात चर्चा करण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. ...