Mandatory For Schools To Give 3 Water Breaks To Students In Andhra Pradesh : उन्हाळ्यात शाळकरी विद्यार्थ्यांना डिहायड्रेशनचा त्रास होऊ नये म्हणून, शालेय विभागाने घेतला मोठा निर्णय.. ...
आंध प्रदेशमध्ये लोकसभेच्या २५ जागांसाठी निवडणूक होत असून येथे आयएसआर काँग्रेस, काँग्रेस, भाजपा, टीडीपी आणि पवन कल्याण यांच्या जनसेना पक्षाने मैदानात तयारी सुरू केली आहे. ...
भाव कमी असल्याने ही लाल मिरची खरेदी करून तिचे वर्षभर पुरेल एवढे तिखट करून ठेवले जाते. तिखट, झणझणीत खाणाऱ्यांसाठी लाल मिरचीचे दर कमी झाल्याने मिरचीचा ठसका उतरला आहे. ...
Loksabha Election 2024, Election Commision PC: निवडणूक आयोग आज लोसकभा निवडणुकीचे बिगुल फुंकणार आहे. आज निवडणूक आयोग लोकसभेबरोबर पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीची घोषणा करू शकतो. ...
मुंबई बंदरातून विदेशात केळीची निर्यात केली जाते. त्या निर्यातीच्या जहाजाला पाच ते सहा दिवस विलंब लागत असल्याने करमाळा तालुक्यातील निर्यातक्षम केळीचा उठाव कमी झाला. ...