पाण्याशिवाय जसा मासा जगू शकत नाही, तसेच काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते सुद्धा सत्तेशिवाय जगू शकत नाहीत. त्यांना जर सत्ता मिळाली नाही, तर आगामी काळात ते वेडे झालेले दिसतील, असा घणाघात राज्याचे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी येथे केला. ...
शासनाच्या पशुसंवर्धन विभागाच्यावतीने जालना येथे या आठवड्यात आयोजित राष्ट्रीय स्तरावरील पशुप्रदर्शनात परतवाडा येथील मदन नंदवंशी यांच्या दुधाळ म्हशीने तृतीय क्रमांक पटकावला. ...
महाराष्ट्रातील २० पुरोगामी संघटनांनी एकजूट होऊन अमरावती येथील विद्यार्थ्यांच्या मारहाणीचा मुंबई येथील आझाद मैदानावर बुधवारी तीव्र निषेध करीत आंदोलन केले. यामध्ये अमरावतीतील १०० ते १५० विद्यार्थ्यांनी हजेरी लावली. ...
निवडणुकीतील सुधारणा व उद्भवणारे तांत्रिक पेच यासंदर्भात विदर्भाच्या आठ जिल्ह्यांतील उपजिल्हाधिकारी दर्जाच्या ४५ अधिकाऱ्यांना येथील डॉ. पंजाबराव देशमुख विदर्भ अॅडमिनिस्ट्रेटीव्ह अॅन्ड डेव्हलोपमेंट ट्रेनिंग सेंटरमध्ये ४ ते ७ फेब्रुवारी दरम्यान प्रशिक ...