राष्ट्रपिता महात्मा गांधी व आचार्य विनोबा भावे यांची कर्मभूमी असल्यानेच वर्धा जिल्ह्यात राज्य सरकारने दारूबंदी केली. याला आला आता जवळपास चाळीस वर्षांवर कालावधी झाला आहे. या दरम्यान अनेकदा दारूबंदी हटविण्याचा मुद्दा चर्चेला आला. मात्र कोणत्याही सरकारन ...
वडगावात मोठ्या प्रमाणात दारुविक्री होत असल्याने गावातील शांतता धोक्यात आली आली आहे. गावातील काही युवकही दारुच्या आहारी जात असल्याने अनेक संसार उघड्यावर येण्याची शक्यता बळावली आहे. दारुविक्रेत्याना रोखण्याचा प्रयत्न केला तर ते जिवे मारण्याच्या धमक्या ...
चालकाच्या सीटखालील पत्रा पोकळ असल्याचे लक्षात आल्याने कर्मचाऱ्यांनी तो काढला असता त्यामध्ये मद्याच्या काही बाटल्या आढळून आल्या. त्यामुळे संपूर्ण कारची चाचपणी पथकाकडून करण्यात आली असता चालकबाजूपासून पाठीमागच्या दरवाजापर्यंतचा सीटखालील पत्रा पोकळ असल्य ...
दारूबंदीमुळे चार वर्षांच्या काळात चंद्रपूर जिल्ह्यात काय फायदे वा तोटे झाले, याची समीक्षा होणे गरजेचे आहे. यासाठी सरकार समीक्षा समिती गठित करेल अशी माहितीही पालकमंत्री वडेट्टीवार यांनी दिली. ...
अवैध दारू वाहतुकीमुळे अपघाताचे प्रमाणात वाढले आहे. सुसाट वेगाने दारू माफिया गाडी चालवित आहे. त्यांचे नियंत्रण राहत नाही. यामुळे अनेक अपघात होत आहेत. या व्यवसायात प्रतिष्ठित व्यक्तींचे तरुण मुले व शासकीय नोकरदारांचे मुले तसेच हॉटेल व्यवसायीकदेखील यात ...
यांतर्गत,२४ डिसेंबर रोजी दवनीवाडा पोलिसांनी ग्राम रतनारा येथे आरोपी नेतलाल मारोतीसाव धुवारे (५२) रा.रतनारा याच्या घरी धाड घालून चार हजार ३४० रूपये किंमतीचे देशी दारूचे पव्वे जप्त केले. ग्रामीण पोलिसांनी २६ डिसेंबर रोजी ग्राम जब्बारटोला येथे आरोपी सोह ...
शासनाला महसूल गोळा करून देणाऱ्या प्रमुख तीन खात्यांमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाचा समावेश होतो. विकासासाठी लागणारा निधी राजकोषात टाकण्याची जबाबदारी या विभागावर आहे. अर्थातच हा राजकोष भरण्यासाठी दारू विक्री व खरेदीदार यांचा हातभार लागतो. जिल्ह्यात ...