लघुचित्रपटाद्वारे कमी वेळात लाखो लोकांपर्यंत पोहचून समाज जागृती करता येते, असे मत मानव संसाधन व दूरसंचार केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी व्यक्त केले. ...
शेती आणि शेतकºयांच्या आत्महत्यांवर उपाययोजना नसतील तर शिक्षण व्यर्थ आहे, अशा शब्दात पद्मभूषण परम सुपर संगणकाचे जनक व नालंदा विद्यापीठ बिहारचे कुलपती डॉ. विजय भटकर यांनी खंत व्यक्त केली. ...
अपक्ष उमेदवारी दाखल केलेल्या पक्षाच्या ‘बंडोबां’ना रोखण्यासाठी भारिप बहुजन महासंघाच्यावतीने २७ डिसेंबर रोजी त्रिसदस्यीय समिती गठित करण्यात आली आहे. ...