तेल्हारा(अकोला) : यावर्षी कपाशीवर बोंळअळीने आक्रमण केल्याने उत्पन्न झाले नाही. त्यात कृषी विभागाने ३३ टक्क्याच्या आत नुकसान दाखविल्यामुळे शेतक-यांना मदतीपासून वंचित राहावे लागणार आहे. त्यामुळे शेतकºयांना आता आत्महत्येशिवाय पर्याय नाही, असे निवेदन शेत ...
अकोला: गारपिटीमुळे पश्चिम विदर्भातील हरभऱ्याचे ४० टक्क्यावर नुकसान झाले असून, दरही आधारभूत किमतीपेक्षा प्रतिक्विंटल एक हजार रुपयांनी कोसळले. या अस्मानी-सुलतानी संकटामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. ...
अकोला: शेतकऱ्यांनीआपल्या शेतातील कोणताही शेतमाल विक्री करतांना हमीभावापेक्षा कमी किंमतीत शेतमालाची विक्री करू नये असे आवाहन सहकार ,पणन व वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख यांनी शुक्रवारी अकोला येथे केले . ...
अकोला : यावर्षी केंद्र शासनाने हरभऱ्याला (चना) चार हजार रुपये प्रतिक्ंिवटल हमीदर जाहीर केले.यावर राज्य शासन ४०० रुपये प्रतिक्ंिवटल बोनस देणार आहे; आता काढणी सुरू होताच बाजारात हमी दरापेक्षा ६०० रू पयाने दर कोसळले. ...
अकोला : शेतकर्यांची तूर खरेदी करण्यासाठी केंद्र शासनाच्यावतीने किमान आधारभूत दराने ‘एफएक्यू’ (फेअर अँव्हरेज कॉलिटी) दर्जाच्या तुरीची पणन महासंघाकडून खरेदी केली जाणार असली, तरी यासाठी शेतकर्यांवर अटींचा भडिमार करण्यात आल्याचे समोर आले आहे. केंद्र शा ...
अकोला : बाजार हस्तक्षेप योजनेंतर्गत जिल्हा पुरवठा विभागामार्फत जिल्हय़ातील शिधापत्रिकाधारकांना रास्त भाव दुकानांमधून ५५ रुपये किलो दराने तूर डाळीचे वाटप सुरू करण्यात आले असून, खुल्या बाजारात तीन नंबर दर्जाची तूर डाळ ४५ ते ५0 रुपये प्रती किलो दराने वि ...
अकोला : सोयाबीनचे दर वाढताच शेतकर्यांनी वेअर हाऊसमध्ये तारण ठेवलेले सोयाबीन विक्रीला काढले असून, अकोला कृषी उत्पन्न बाजार समितींतर्गत आजमितीस दररोज सरासरी दोन हजार क्विंटल सोयाबीनची आवक सुरू आहे. सर्वच प्रकारच्या खाद्य तेलावर केंद्र शासनाने दुप्पट ...