वायू प्रदुषणाचा विळखा आता घातक स्वरुप धारण करू लागला आहे. आम्ही वेळीच सावध झालो नाही, सावरलो नाही, तर पुढील पिढ्यांचे अगणित शिव्याशाप आम्हाला खावे लागतील! ...
‘दिल्लीत आता न राहिलेलेच बरे’ असे विधान सर्वोच्च न्यायालयाने अलीकडेच केले होते. पर्यावरणाचा ºहास करून शहरांत दिल्या जाणाऱ्या सुखसुविधा पाहिल्या, तर कोणत्याच शहराला ‘दिल्ली’ दूर नाही. ...
अकोला : घरातून बाहेर निघताच अकोलेकरांना रस्त्यावरील धुळीचा सामना करावा लागतो. हिवाळ््यात मात्र ही धूळ आरोग्यास घातक ठरत असून, अस्थमासारख्या श्वसनाच्या विविध आजारांना निमंत्रण देणारी ठरत आहे. त्या ...