एअर इंडिया ही भारतातली राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. इंडिगोच्या खालोखाल एअर इंडिया भारतामधील दुसऱ्या क्रमांकाची मोठी विमान कंपनी असून, ती भारतभर व जगातील प्रमुख शहरांमध्ये प्रवासी व मालवाहतूक विमानसेवा चालवते. 2011मध्ये भारत सरकारने एअर इंडियाची पुनर्रचना केली असून, त्याच वर्षी इंडियन एअरलाइन्सला एअर इंडियामध्ये विलीन करण्यात आले होते. 2014मध्ये एअर इंडियाला स्टार अलायन्स ह्या जागतिक विमान संघटनेमध्ये प्रवेश मिळाला. Read More
टाटा ग्रुप एअर इंडिया, एअर एशिया, विस्तारा आणि एअर इंडिया एक्सप्रेस यांचे संचालन करत असून, सर्व कंपन्या एअर इंडियात विलीन करण्याची तयारी सुरू असल्याचे सांगितले जात आहे. ...
टाटा (TATA) म्हणजे देशातील सर्वात मोठा उद्योग समूह आहे. टाटाने आतापर्यंत सर्वच क्षेत्रात पाऊल ठेवले आहे. आता टाटा समूह नागरी आणि लष्करी विमान वाहतूक क्षेत्रातही पाऊल ठेवण्याची तयारी करत आहे. ...