एअर इंडिया ही भारतातली राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. इंडिगोच्या खालोखाल एअर इंडिया भारतामधील दुसऱ्या क्रमांकाची मोठी विमान कंपनी असून, ती भारतभर व जगातील प्रमुख शहरांमध्ये प्रवासी व मालवाहतूक विमानसेवा चालवते. 2011मध्ये भारत सरकारने एअर इंडियाची पुनर्रचना केली असून, त्याच वर्षी इंडियन एअरलाइन्सला एअर इंडियामध्ये विलीन करण्यात आले होते. 2014मध्ये एअर इंडियाला स्टार अलायन्स ह्या जागतिक विमान संघटनेमध्ये प्रवेश मिळाला. Read More
विमानतळावरून प्रवासी वाहतूक सुरू झाल्याने आता एअर अॅम्बुलन्सच्या विषयालादेखील चालना मिळाली असून, एका खासगी कंपनीने तसा प्रस्ताव इंडियन मेडिकल असोसिएशनकडे गुरुवारी (दि. २८) सादर केला. ...
नाशिक : महत्त्वाकांक्षी विमानसेवेच्या शुभारंभाच्या दुसºयाच दिवशी मुंबईची सेवा खंडित झाली. मात्र, सायंकाळी पुण्याच्या दिशेने उडान झाले आणि तेथून प्रवासी घेऊन परतल्याचे सांगण्यात आले. नाशिकहून विमानसेवा सुरू व्हावी यासाठी बराच आटापीटा केल्यानंतर अखेर श ...
नाशिक : बहुप्रतीक्षित असलेल्या विमानसेवेला अखेर सुरुवात झाली असून, केंद्र सरकारच्या उडान योजनेच्या माध्यमातून मुंबईहून नाशिकला आलेल्या एअर डेक्कनच्या विमानाने शनिवारी (दि.२३) रात्री ८ वाजेच्या सुमारास पुण्याच्या दिशेने उड्डाण केले. पहिल्याच दिवशी १५ ...
एअर इंडियाच्या विक्री प्रक्रियेत विदेशी कंपन्यांनाही सहभागी होऊन बोली लावता यावी यासाठी सरकारकडून नियमांत बदल केला जाण्याची शक्यता आहे, अशी माहिती उच्चस्तरीय सूत्रांनी दिली. ...
विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी शहरातील वाहतूक विस्कळीत झाली. ठिकठिकाणी वाहतुकीच्या कोंडीला नागरिकांना सामोरे जावे लागले. याचा फटका विमानतळावर जाणाऱ्या व्हीआयपींनाही बसला. वाहतूक कोंडीत अडकल्याने १२ प्रवाशांना विमान मिळाले नाही, अशी ...
केंद्र सरकारच्या महत्वकांक्षी उडान योजनेअंतर्गत लवकरच नांदेड - दिल्ली ही एअर इंडीयाची विमानसेवा सुरु होणार आहे. अमृतसर किंवा चंदीगढ मार्गे ही विमानसेवा सुरु होणार असून त्यामुळे सचखंड गुरुद्वारा येथे दर्शनासाठी येणा-या भाविकांची मोठी सोय होणार आहे़ ...