एअर इंडिया ही भारतातली राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. इंडिगोच्या खालोखाल एअर इंडिया भारतामधील दुसऱ्या क्रमांकाची मोठी विमान कंपनी असून, ती भारतभर व जगातील प्रमुख शहरांमध्ये प्रवासी व मालवाहतूक विमानसेवा चालवते. 2011मध्ये भारत सरकारने एअर इंडियाची पुनर्रचना केली असून, त्याच वर्षी इंडियन एअरलाइन्सला एअर इंडियामध्ये विलीन करण्यात आले होते. 2014मध्ये एअर इंडियाला स्टार अलायन्स ह्या जागतिक विमान संघटनेमध्ये प्रवेश मिळाला. Read More
एअर इंडियाच्या विमानाने स्वीडनमधील स्टॉकहोम येथील एका इमारतीला धडक दिल्याची घटना घडली आहे. दिल्लीहून स्टॉकहोमला गेलेल्या या विमानातून 179 प्रवासी प्रवास करत होते. ...
नांदेडकरांना प्रतीक्षा असलेल्या नांदेड-दिल्ली विमानसेवेला सोमवारी प्रारंभ झाला़ एअर इंडियाने ही सुविधा सुरू केली असून १२२ आसनक्षमता असणाऱ्या विमानाने पहिल्या दिवशी ११४ प्रवाशांसह राजधानीकडे उड्डाण केले. ...
मिहान येथील एअर इंडियाच्या एमआरओमध्ये असलेल्या अनेक त्रुटींबाबत एअर इंडियाचे अध्यक्ष व प्रबंध निदेशक प्रदीप सिंह खरोला यांनी अधिकाऱ्यांना फटकारले. एमआरओमध्ये मानव संसाधनांची कमतरता आणि अनेक विमानांच्या चेक्स अप्रुव्हलचा अभाव यावर त्यांनी नाराजी व्यक् ...
केंद्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी उडान योजनेअंतर्गत नांदेडातील विमानसेवेला पुन्हा एकदा अच्छे दिन आले आहेत़ यापूर्वी नांदेडातून मुंबई, हैदराबाद आणि अमृतसर विमानसेवा सुरु करण्यात आली आहे़ त्यात आता देशाच्या राजधानीचीही भर पडली असून येत्या १९ नोव्हेंबरपा ...