पाटबंधारे खात्याने नियोजन केल्यामुळे मुळा धरणाच्या इतिहासातील ४८ वर्षात रब्बी आवर्तनात निचांकी पाण्याचा वापर झाला आहे. उजव्या कालवा बंद झाला असून के वळ ३ हजार २७० दशलक्ष घनफूट पाण्याचा वापर झाला आहे. ...
साईबाबा प्रसादालयासमोरील पार्किंगमध्ये झोळीत झोपलेल्या ५ महिन्याच्या बालकाचे एका तरुणाने अपहरण केले. भरदिवसा वर्दळीच्या ठिकाणी या बालकास झोळीतून काढून अज्ञात तरुणाने लंपास केल्याने खळबळ माजली आहे. ...