श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीत मोकळा कांदा बाजार पुन्हा सुरू करण्याच्या मागणीसाठी तसेच वाढीव वाराई रद्द करण्याच्या हेतूने शेतकरी संघटना, स्वतंत्र भारत पक्ष आणि शेतकरी महिला आघाडीच्या वतीने सहायक निबंधक श्रीरामपूर यांच्या कार्यालयासमोर आज मंगळवा ...
बदलत्या जीवनशैलीमुळे हृदयरोग, मधुमेह आणि पोटाच्या विकारांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे आहारात ज्वारी तृणधान्यापासून बनलेल्या पदार्थांचे महत्त्वही वाढू लागले आहे. ...
Kanda Market शेतमाल उतरून घेण्यासाठी लागणारी आवक वाराई (हमालीचा दर) वाढवण्यासाठी नेप्ती उपबाजार समितीतील माथाडी कामगारांनी रात्री बारा वाजेपासून काम बंद आंदोलन सुरू केले. ...
bail pola 2025 शेतीकामात वाढते यांत्रिकीकरण, वाढती महागाई आणि सततच्या दुष्काळजन्य परिस्थितीमुळे बैलांचा सांभाळ करणे अलीकडच्या काळात आर्थिकदृष्ट्या न परवडणारे झाले आहे. ...
उत्तर अहिल्यानगर जिल्ह्याला वरदान ठरलेल्या या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात कोसळत असलेल्या पावसामुळे धरणात मोठ्या प्रमाणावर नवीन पाण्याची आवक झाली आहे. ...