महाराष्ट्रातील साखर उद्योग व जोडधंद्यातील कामगारांचे लक्ष वेतनवाढ कधी होणार याकडे लागले आहे. मागील वेतनवाढ कराराची मुदत संपून एक वर्ष झाले. फक्त त्रिपक्ष समितीची स्थापना होऊन समितीच्या तीन बैठका झाल्या; परंतु त्यात कोणताही ठोस निर्णय झाला नाही. ...
सध्या जिल्हाभरासह नेवासा तालुक्यात शेतकऱ्यांची उन्हाळी (लाल) कांदा काढण्याची लगबग सुरू आहे. यंदा कांदा काढणीचे दर चांगलेच वाढले असून, एकरी १३ ते १४ हजार रुपये द्यावे लागत आहेत. ...
Us Galap Hangam 2024-25 वळवाच्या पावसाचा अभाव, कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव या कारणांमुळे अल्पावधीचा ठरलेला साखर गाळप हंगाम अखेर संपला आहे. यंदा राज्यात ८० लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. ...
Marathawada Water : मराठवाड्याचे ७ टक्के पाणीकपात करणारा अहवाल स्वीकारू नका अशी मागणी करत मराठवाडा हक्क बचाव समितीने एक हजार शेतकऱ्यांचे लेखी आक्षेप जिल्हाधिकाऱ्यांकडे दिले आहेत. ...