Banana Market : दसरा-दिवाळीच्या हंगामातसुद्धा केळीच्या दराने घसरण घेतली आहे. यावर्षी केवळ ५०० ते ७०० रुपये क्विंटल दर मिळाल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. उत्पादन खर्च वाढला, निर्यात ठप्प झाली आणि बाजारात मागणी घटल्याने केळी उत्पादक ...
Soybean Success Story : पळसखेड येथील शेतकरी सागर घटारे यांनी प्रतिकूल हवामान असूनही एकरी १२ क्विंटल सोयाबीन उभारून उच्च उत्पन्न मिळवले. बी. ई. पदवीधर सागर यांनी आधुनिक तंत्रज्ञान, शास्त्रीय नियोजन आणि सातत्यपूर्ण देखभाल वापरून विपरीत परिस्थितीतही यशस ...
Maharashtra Weather Update : राज्यात हवामानाचा खेळ पुन्हा सुरू झाला आहे. एका बाजूला दिवसभर होरपळवणारी उष्णता आणि दुसऱ्या बाजूला वादळी वाऱ्यांसह पावसाच्या सरी असा दुहेरी खेळ महाराष्ट्रात पाहायला मिळत आहे. हवामान विभागाने पुढील ४८ तासांसाठी सावधगिरीचा ...
सप्टेंबर महिन्याच्या उत्तरार्धात सातारा जिल्ह्यातील अनेक मंडलात अतिवृष्टी झाल्याने शेती पिकांची आणि फळबागांची मोठी हानी झाली. या अंतर्गत शेतकऱ्यांना ६ कोटी २९ लाख रुपयांची मदत मिळणार असल्याचा अंदाज आहे. ...
यंदाच्या खरीप हंगामात कष्टाने वाढविलेल्या भात पिकाला समाधानकारक उतारा असल्याचे शेतकऱ्यांतून बोलले जात आहे. शिराळी मोठे या स्थानिक वाणाबरोबरच कोमल, रत्ना १, रत्नागिरी २४, जोरदार, अजिता, इंद्रायणी, तुळशी आदी जातीच्या बियाण्यांपासून शेतकऱ्यांनी पीक घेतल ...
राज्याच्या विविध बाजारात आज गुरुवार (दि.२३) ऑक्टोबर 'भाऊबीज'च्या दिवशी' एकूण ६२१८ क्विंटल कांदा आवक झाली होती. ज्यात २० क्विंटल लोकल, १४६० क्विंटल नं.१, १२२० क्विंटल नं.२, १४०८ क्विंटल नं.३, २ क्विंटल उन्हाळ कांद्याचा समावेश होता. (Kanda Bajar Bhav) ...
Paddy Market : यंदा नोव्हेंबर महिना अर्धा संपला तरी अद्यापही शासकीय धान खरेदी केंद्र सुरू करण्याची कुठलीच प्रक्रिया सुरू झाली नाही. तसेच शासनानेसुद्धा धान खरेदीपूर्वी नोंदणी करण्याचे आदेश काढले नाही. त्यामुळे हलका धान बाजारपेठेत, पण शासकीय धान खरेदी ...