Papaya Market : वादळी वाऱ्यांनी बागांचे नुकसान आणि बाजारात प्रचंड भावघसरण अशा दुहेरी संकटात पपई उत्पादक शेतकरी सापडले आहेत. एकेकाळी नगदी पीक म्हणून उभारी घेतलेली पपई आता शेतकऱ्यांच्या डोळ्यांत अश्रू आणत आहे.(Papaya Market) ...
Maharashtra Weather Update : कोकण किनारपट्टीला २५ जून रोजी रात्री ८:३० पर्यंत उंच लाटांचा इशारा देण्यात आला असून, हवामान खात्याकडून रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, पुणे व सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. ...
शेतकऱ्यांच्या उसाचे पैसे थकविल्याने साखर आयुक्तांनी आरआरसी कारवाई केलेल्या भैरवनाथ आलेगाव, भैरवनाथ लवंगी व भीमाशंकर या साखर कारखान्यांची थकबाकी चुकती केली आहे. ...
राज्यात खरीप हंगाम सुरू असताना कृषी विभागानेच आपल्या गुणवत्ता नियंत्रण अधिकाऱ्यांचे अधिकार कमी करून शेतकऱ्यांच्या सुरक्षेची ढाल काढून घेतली आहे. भेसळयुक्त बियाणे, खते व कीटकनाशकांचा धोका वाढताना दिसतो आहे. यामुळे बोगस कृषी कंपन्यांना वाव मिळणार का? श ...
Vidarbha Weather Update : राज्यात वेळेत दाखल झालेला मान्सून विदर्भासाठी मात्र 'विलंबीत पाहुणा' ठरला आहे. नागपूर, अमरावती आणि छत्रपती संभाजीनगर विभागातील शेतकरी प्रचंड चिंतेत आहेत. पेरण्या रखडल्या, जमिनी कोरड्या आणि बियाण्यांचाही तुटवडा... या तिहेरी स ...
Almatti Dam Water Storage : अलमट्टी धरणामध्ये १२३ टीएमसी पाणीसाठवण्याची क्षमता असून, धरणात सध्या ७५.२५ टीएमसी पाणीसाठा आहे. धरण ६१ टक्क्यांपेक्षा अधिक भरल्यामुळे सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील कृष्णा, वारणा, पंचगंगा नदीकाठच्या नागरिकांमध्ये भीतीचे वात ...