गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या दमदार पावसामुळे नळगंगा प्रकल्पाचा जलसाठा धोक्याच्या पातळीवर पोहोचला आहे. परिणामी, प्रकल्पाचे पाच दरवाजे चार इंचांनी उघडण्यात आले. त्यामुळे नळगंगा नदीला पूर आला असून, नदीकाठच्या भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. ...
Kapus Kharedi : राज्यातील कापूस उत्पादकांसाठी दिलासादायक बातमी आहे. भारतीय कापूस महामंडळाने (CCI) हमीभावाने कापूस खरेदीला सुरुवात केली आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातील काही केंद्रांवर प्रत्यक्ष खरेदी सुरू झाली असून, शेतकऱ्यांना आता आपल्या उत्पादनाची विक ...
सांगली जिल्ह्याच्या खानापूर घाटमाथ्यावर यावर्षी सतत पडत असलेल्या पावसामुळे निर्यातक्षम द्राक्षबागा संकटात सापडल्या आहेत, यावर्षी द्राक्ष घडांची संख्या घटली असून औषधांच्या खर्चात मात्र बेसुमार वाढ झाली आहे. ...
Soybean Bajar Bhav : दिवाळीनंतर बाजारपेठांमध्ये सोयाबीनची विक्रमी आवक (Soybean Arrivals) सुरू असून दर्यापूर, वाशिम आणि कारंजा बाजार समित्यांमध्ये हजारो क्विंटल सोयाबीन विक्रीसाठी येत आहे. मात्र आवक वाढल्यामुळे बाजारभावात घसरण दिसून येत आहे. वाचा सविस ...
आसुर्ले-पोर्ले (ता. पन्हाळा) येथील दत्त (दालमिया भारत शुगर) साखर कारखान्याने यंदा गाळपास येणाऱ्या उसाला प्रतिटन ३५२५ रुपये एकरकमी विनाकपात पहिली उचल जाहीर केली. ...