ठाणे - पद्मभूषण जावेद अख्तर यांना यंदाचा ‘पंडित हरिप्रसाद चौरसिया जीवन गौरव पुरस्कार’
सातारा - संयुक्त महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांची संमेलनस्थळी प्रवेशद्वारावर निदर्शने, सीमाभाग केंद्र शासनाने तात्काळ महाराष्ट्र राज्यामध्ये सामील करावा मागणी
Soybean Market : राज्यात सोयाबीनच्या दरात ३०० रुपयांची वाढ झाली आहे. मात्र हमीभाव जाहीर होऊनही ९८ टक्के शेतकऱ्यांना शासकीय खरेदीचा लाभ मिळालेला नाही. आवक घटली, मागणी वाढली आणि दरवाढीचे गणित बदलले आहे. (Soybean Market) ...
Dhan Kharedi : रामटेक तालुक्यात एमएसपी दराने ८ हजार ८०३ क्विंटल धान खरेदी होऊनही शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अद्याप चुकारे जमा झालेले नाहीत. बीम (BEAM) ॲपमधील तांत्रिक अडचणींमुळे २.०८ कोटी रुपयांची रक्कम रखडल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. (Dha ...
Post Harvest Cotton Management : जानेवारी महिन्यानंतर कपाशीचा खोडवा (फरदळ) घेतल्यास गुलाबी बोंडअळीचे जीवनचक्र तुटत नाही आणि पुढील हंगामात पुन्हा किडीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता वाढते. जिनिंग मिलमध्येही बोंडअळीचे पतंग आढळत असल्याने कृषी विभागाने शे ...