राज्यातील रब्बी हंगामाचा पेरा शेवटच्या टप्प्यात आला असून सरसराच्या तुलनेत ९९ टक्के आणि मागील वर्षीच्या तुलनेत ९८ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचे अतोनात नुकसान झाले होते. त्यानंतर आता रब्बी पिकांव ...
AI in Agriculture : राज्यातील शेतकऱ्यांना अचूक व वेळेवर हवामान माहिती मिळावी यासाठी 'महावेध' प्रकल्पांतर्गत २,३२१ महसूल मंडळांत स्वयंचलित हवामान केंद्रे कार्यान्वित करण्यात आली आहेत. आधुनिक एआय-आयओटी (AI-IOT) तंत्रज्ञानामुळे हवामानाचा अंदाज अधिक अचूक ...
Soybean Market : वाशिम जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये मिल क्वॉलिटी सोयाबीनच्या दरात लक्षणीय तेजी पाहायला मिळत आहे. सध्या सोयाबीनला ४ हजार ६०० ते ४ हजार ७९० रुपये प्रति क्विंटलपर्यंत भाव मिळत असून, आगामी काळात दर ५ हजार रुपये प्रति क्विंटलचा टप्पा गा ...