NAFED Soybean Kharedi : यंदा अतिवृष्टीने सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाले असताना, शासकीय खरेदी यंत्रणा नाफेडकडून माल परत केला जात असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. नियमावलीत सूट देत सरसकट खरेदी करण्याची जोरदार मागणी होत आहे. (NAFED Soybean Kharedi ...
mpsc krushi seva mulakhat महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) कृषी सेवा मुख्य परीक्षा २०२४ चा निकाल जाहीर केला आहे. यात एकूण ८२७ उमेदवार मुलाखतीस पात्र ठरले आहेत. ...
Savkari Karja : शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक करणाऱ्या अवैध सावकारांविरोधात हिंगोली जिल्हा प्रशासनाने निर्णायक पाऊल उचलले आहे. गेल्या सहा महिन्यांत दाखल तक्रारींच्या आधारे २४ शेतकऱ्यांची १६.८३ हेक्टर जमीन सावकारी पाशातून मुक्त करण्यात आली आहे. (Savkari ...
Maharashtra Cold Weather Update : महाराष्ट्रात पुन्हा एकदा गारठा वाढताना दिसत असून, उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे तापमानात लक्षणीय घट होत आहे. पुढील २४ तासांत थंडीचा कडाका अधिक तीव्र होणार असून, काही भागांत पावसाचाही इशारा देण्यात आला आहे.(Maha ...
गेल्या चार ते पाच दिवसांपासून तापमानात मोठी घट झाली असून, तापमान ११ ते ८ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आले आहे. या कडाक्याच्या थंडीचा थेट फटका केळी उत्पादक शेतकऱ्यांना बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ...
ग्रामीण भागातून शहरातील भाजी बाजारात आणि आठवडे बाजारात तुरीच्या शेंगा विक्रीला आल्या आहेत. त्याला शहरवासीयांची पसंती मिळत आहे. बाजारात ८० ते १०० रुपये किलो याप्रमाणे तुरीच्या शेंगांची विक्री सुरू आहे. मागील काही दिवसांत तुरीच्या शेंगाचे दर वधारले आहे ...
यावर्षी पावसाळा जास्त दिवस टिकल्याने अनेक शेतांमध्ये दीर्घकाळ पाणी साचून राहिले. त्यामुळे काही प्रमाणात शेतकऱ्यांचा रब्बी हंगाम लांबणीवर पडला असला, तरी पालखेड धरण समूहातील कालव्यांतून सुरू होणाऱ्या आवर्तनामुळे शेतकऱ्यांचा रब्बी हंगाम सावरणार आहे. ...