Crop Insurance Scam : परभणी जिल्ह्यातील पालम तालुक्यातील खरब धानोरा येथे पीक विमा कंपनीच्या प्रतिनिधींनी सोयाबीन कापणी प्रयोगावेळी बेकायदेशीर वजन काटा वापरल्याचा प्रकार उघड झाला आहे. या गैरप्रकारामुळे शेतकऱ्यांना विमा लाभ नाकारण्याचा प्रयत्न केल्याचा ...
Mahadbt Scheme : जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. महाडीबीटी पोर्टलद्वारे विविध कृषी योजनांसाठी तब्बल २.८२ लाख शेतकऱ्यांची निवड झाली असून, हजारो शेतकऱ्यांना ट्रॅक्टर, ठिबक आणि तुषार सिंचनासह विविध योजनेचा लाभ मिळणार आहे. (Mahadbt Sch ...
महाराष्ट्र शेतजमीन तुकडेजोड आणि तुकडेबंदी कायदा (१९४७) नुसार पुणे, मुंबईसारख्या शहरांच्या हद्दीशेजारील गावांमध्ये जमिनीचे मोठ्या प्रमाणावर तुकडे झाल्याने अशा व्यवहारांवर राज्य सरकारने बंदी आणली होती ...
अखेर शेतकऱ्यांच्या परदेश दौऱ्यासंदर्भात महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील शेतकऱ्यांचे देशाबाहेर अभ्यास दौरे" या योजनेंतर्गत प्रति शेतकरी कमाल ... ...
Pik Vima Yojana : प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या नव्या अटींमुळे राज्यातील शेतकरी संतप्त झाले आहेत. अतिवृष्टी, पूर, गारपीट किंवा वादळामुळे पिकांचे नुकसान झाले तरी योजनेअंतर्गत भरपाई मिळणार नाही, असा शासनाचा नवा नियम आहे. परिणामी नुकसानग्रस्त शेतकऱ्या ...