Shetmal Taran Yoajana : खुल्या बाजारात शेतमालाच्या दरात सारखी चढ-उतार होत आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना सावरण्यासाठी शेतमाल तारण योजना राबविली जाते. ही योजना शेतकऱ्यांच्या हिताची असली तरी या योजनेसाठी शेतकरी उत्सुक दिसून येत नाही. ...
रत्नागिरी जिल्हा कृषी उत्पन्न बाजारसमिती व महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळातर्फे काजू बीसाठी राबविण्यात येणारी शेतमाल तारण योजना शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरत आहे. ...
Famers Success Story: दुष्काळी पट्टा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तालुक्यातील पेंडेफळ गावात सध्या १३० एकर क्षेत्रात मिरची पीक घेण्यात आले आहे. यामुळे 'मिरची हब' (Chili Hub) म्हणून या गावाची तालुक्यात ओळख निर्माण झाली आहे. येथील शेतकऱ्यांनी काय केले ते वाच ...