शेतकऱ्याला अन्नदाता, बळीराजा, अर्थव्यवस्थेचा आधारस्तंभ म्हणून गाैरवायचे; मात्र त्याच्या महत्त्वपूर्ण मागण्यांवर चर्चा करण्यासाठी महिन्यांनी एकदा जमायचे, ही सारी खेळी शेतकरी आंदाेलनाच्या मागण्या फेटाळण्यासारखीच आहे. ...
पुढील बैठक ४ मे रोजी होणार असल्याची घोषणा केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी त्यावेळी केली. बैठकीनंतर चौहान म्हणाले, “सौहार्दपूर्ण वातावरणात सकारात्मक चर्चा झाली. चर्चा सुरूच राहतील. ...
क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या पुणे येथे ३ मार्च रोजी झालेल्या बैठकीत तुपकर यांनी शेतकऱ्यांचा संपूर्ण सातबारा कोरा करा या मागणीसह अन्य मागण्या केल्या होत्या. ...