गेल्या १० ते १५ वर्षापासून विनावेतन विद्यादानाचे काम करणारे हजारो शिक्षक इतर कामधंदा करून उदरनिर्वाह करीत आहे. कोरोनामुळे तुटपुंजे मिळणारे उत्पन्नसुद्धा बंद झाले आहे. त्यामुळे कुटुंबीयांच्या उपजीविकेचा प्रश्न शिक्षकांपुढे निर्माण झाला आहे. विनावेतन श ...
विदर्भ विकास मंडळाची मुदत संपल्याने आता पुन्हा या मंडळाला मुदतवाढ मागणे सुरू झाले आहे. मात्र विदर्भ विकास मंडळ नको तर स्वतंत्र विदर्भ राज्य हवे, अशी मागणी विदर्भ राज्य आंदोलन समितीने केली आहे. या मागणीसाठी २६ मे रोजी संपूर्ण विदर्भातील विदर्भवादी कार ...
धरमपेठ झोन अंतर्गत येणाऱ्या प्रभाग १३ मधील ट्रस्ट ले- आऊट,अंबाझरी परिसरात कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने हा परिसर २२ मे पर्यंत प्रतिबंधित क्षेत्र घोषित करून सील करण्यात आला होता. या परिसरातील क्वारंटाईन करण्यात आलेल्या नागरिकांचे रिपोर्टही निगेटिव्ह ...
केंद्र व राज्य सरकारचे धोरण शेतकरी विरोधी असल्याचे सांगत शेतकरी संघटनेने आज शुक्रवारी कापूस उत्पादक जिल्ह्यांमध्ये मूठभर कापूस जाळून निषेध व्यक्त केला. लॉकडाऊन असतानाही चार ते पाच जणांनी एकत्र येऊन तब्बल १७ जिल्ह्यांमध्ये हे आंदोलन करण्यात आले. ...
कापूस खरेदीबाबत होत असलेली दिरंगाई व कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी व शासनाचा निषेध करण्यासाठी शेतकरी संघटनेने राज्यभर कापूस जाळण्याचे आंदोलन केले. ...
माझे अंगण हेच माझे रणांगण असे धोरण राबवीत नागपुरातील भाजपा नेत्यांनी राज्य शासनाच्या निष्क्रिय कामकाजाचा शुक्रवारी सकाळी १० च्या सुमारास आपल्या घरासमोर उभे राहून निषेध केला. ...