लॉची विद्यार्थी वैष्णवी घोळवे आणि सोलापूरचे शेतकरी महेश गाडेकर यांनी दाखल केलेल्या याचिकेवर न्या.ए.ए.सय्यद व न्या.मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठापुढे शुक्रवारी सुनावणी होती. ...
भारतात सार्वभौम लोकशाही प्रजासत्ताकाची निर्मिती ही समता, न्याय व स्वातंत्र्य या नीतिमूल्यांची जोपासना करून लोकांमध्ये राष्ट्रीय एकात्मता व बंधुता वाढविण्यासाठी करण्यात आलेली असून, सध्याच्या काळाजी गरज पाहता सामाजिक परिस्थितीनुसार कायद्यात बदल आवश्यक ...
Sushant Singh Rajput Suicide : न्यायालयात खटला दाखल करण्यात आला असून दाखल केलेल्या खटल्यात आरोपींवर बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंग रजपूत यांना आत्महत्येस प्रवृत्त करण्यासाठी आणि त्याच्याविरूद्ध कट रचल्याचा आरोप आहे. ...