न्या. संभाजी शिंदे (राजस्थान उच्च न्यायालय), न्या. प्रसन्न वराळे (कर्नाटक उच्च न्यायालय) आणि न्या. नरेश पाटील (मुंबई उच्च न्यायालय) हे तीन मुख्य न्यायमूर्ती औरंगाबाद खंडपीठाने तीन राज्यांना दिले आहेत ...
नागपूर खंडपीठात सध्या १३ न्यायमूर्ती कार्यरत आहेत. दि. ३ ऑक्टोबरपासून केवळ ११ न्यायमूर्ती कार्यरत राहतील. परिणामी, नागपूर खंडपीठाचे कामकाज प्रभावित होईल. न्यायदानाचा वेग कमी होईल, असे वकिलांचे म्हणणे आहे. ...