समुद्रपूर तालुक्यातील सर्वाधिक लोकसंख्येच्या गिरड गावासह तब्बल ५० हजार नागरिक आधार केंद्राच्या सुविधेपासून वंचित आहे. परिणामी, नोंदणीसाठी नागरिकांना तालुकास्थळी येरझारा कराव्या लागत असल्याने वेळ आणि पैशाचा अपव्यय होत आहे. ...
केंद्र सरकारने आधार कायद्यात दुरुस्ती करणारे विधेयक बुधवारी लोकसभेत सादर केले. नव्या विधेयकानुसार मोबाइल क्रमांक आणि बँक खात्यास आधार जोडणी ऐच्छिक असेल. ...
पिंपरीतील एका नागरी सुविधा केंद्रात विनावपरवाना आधार कार्ड देण्याची यंत्रणा कार्यन्वीत करण्यात आली असल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांना मिळाली. त्यानुसार शनिवारी दुपारी या केंद्रावर महसूल खात्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या पथकाने छापा टाकला. ...