झारखंड राज्यातील सिमडेगामध्ये संतोषी या ११ वर्षांच्या मुलीच्या उपासमारीमुळे झालेल्या मृत्यूने संपूर्ण देश हेलावून गेला. पोटाला दोन वेळचे अन्नही देऊ शकत नसेल तर असा विकास काय कामाचा, असे प्रश्नचिन्ह या भूकबळीने सरकारच्या विकासाच्या दाव्यांपुढे उभे केल ...
आधारच्या सक्तीमुळे झारखंडमध्ये एका लहान मुलीचा मृत्यू झाला आहे. सिमडेगा जिल्ह्यातील एका रेशन दुकानाने रेशन कार्ड आधारला लिंक न केल्यामुळे कुटुंबाला धान्य नाकारले. ...
पुढील वर्षीच्या संच मान्यतेमध्ये शाळांमधील विद्यार्थ्यांची आधार कार्ड क्रमांकासह नोंदणी करणे बंधनकारक आहे. त्यासाठी शिक्षण विभागाने शिक्षकांना १६ ऑक्टोबरपर्यंत मुदत दिली होती. त्यामुळे शिक्षकांची विद्यार्थी पोर्टलवर विद्यार्थ्यांची माहिती भरण्यास एकच ...
बँक खाती आणि मोबाइल फोनचे सिम कार्ड ‘आधार’शी जोडण्याच्या सरकारकडून केल्या जात असलेल्या सक्तीविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात याचिका करण्यात आली असून, त्यावर येत्या आठवड्यात सुनावणी अपेक्षित आहे. ...
भारत सरकारच्या आधार कार्ड योजनेत आतापर्यंत १ अब्ज लोकांनी नोंदणी केली असून, कल्याणकारी योजनांतील बनावट लाभार्थी यादीतून गायब झाल्यामुळे सरकारचे तब्बल ९ अब्ज डॉलर वाचले आहेत. आधारचे शिल्पकार नंदन नीलेकणी यांनी ही माहिती दिली. ...
भारत सरकारने गेल्या काही काळापासून सर्व सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी तसेच मोठ्या व्यवहारांसाठी आधारकार्ड बंधनकारक केले आहे. सरकारने अनिवार्य केलेल्या या आधार कार्डमुळे सरकारचे सुमारे... ...