अभिजीत सावंत इंडियन आयडल या कार्यक्रमाच्या पहिल्या सिझनचा विजेता ठरला होता. त्याने आजवर मर जावाँ मिट जावाँ, पुंगी, याद तेरी याद अशी गाणी गायली आहेत. Read More
इंडियन आयडॉलने गेल्या कित्येक वर्षात अनेक दमदार गायक सिनेइंडस्ट्रीला दिले. मात्र ज्या गायकांनी इंडियन आयडॉलचा किताब पटकावले ते सध्या इंडस्ट्रीतून गायब आहेत. ...
उत्तराखंडच्या औली येथे दक्षिण आफ्रिकास्थित भारतीय उद्योगपती गुप्ता बंधू यांच्या मुलांचे लग्न सध्या चर्चेचा विषय ठरते आहे. गत 18 जून ते 22 जूनदरम्यान झालेल्या या लग्नाला २०० कोटी खर्च आला. 200 कोटींच्या या लग्नात कतरीना कैफ, रॅपर बादशाह, उर्वशी रौतेला ...
अभिजीत सावंत याने त्याच्या मधूर गायनाने सर्व रसिकांना अक्षरश: मोहिनी घातली. गायनासोबतच होस्ट, अँकर, अभिनेता ही क्षेत्रं देखील पादाक्रांत केली. आता हाच अभिजीत सावंत अॅण्ड टीव्हीवरील ‘लव्ह मी इंडिया’ या शोमधून कॅप्टनची जबाबदारी पार पाडणार आहे. ...