Maharashtra News: ज्यांना स्वतःचा बाण सुरक्षित ठेवला नाही, ते बांध कसा सुरक्षित ठेवू शकतात, या शब्दांत कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी ठाकरे गटावर पलटवार केला आहे. ...
Maharashtra News: माझ्या पाया पडला, प्रचाराला गेलो म्हणून निवडून आला. पण आता बंदोबस्त करावा लागणार आहे, असा पलटवार चंद्रकांत खैरेंनी अब्दुल सत्तारांच्या टीकेवर केला. ...