आणखी दोन - तीन दिवस अवकाळी पाऊस पडण्याची स्थिती कायम राहिल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवल्यामुळे शेतकऱ्यांनी खबरदारी घ्यावी असे आवाहन कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी केले आहे. ...
Nagpur News येत्या आठवडाभरात केंद्र सरकार खरीप हंगामाबाबत निर्णय घेण्याची शक्यता असून, त्यानंतर खतांच्या किमती कमी होतील, असे राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी स्पष्ट केले. ...