बैठकीत व्यासपीठावर आमदार नवघरे यांच्यासाठी खूर्चीच नसल्याने ते समोरच्या खुर्चीवर जाऊन बसले होते. यामुळे काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. ...
Maharashtra News: ज्यांना स्वतःचा बाण सुरक्षित ठेवला नाही, ते बांध कसा सुरक्षित ठेवू शकतात, या शब्दांत कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी ठाकरे गटावर पलटवार केला आहे. ...