शहरं
Join us  
Trending Stories
1
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
2
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
3
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
4
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
5
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
6
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
7
तुम्ही तर रक्ताचे होतात, मग का असं केलं?; छगन भुजबळांचा राज ठाकरेंवर पलटवार
8
मोदी जे बोलतात, त्यातलं १ टक्काही खरं नाही, त्यांचा आत्मविश्वास ढळलाय"; शरद पवारांची टीका
9
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
10
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
11
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
12
सनरायझर्स हैदराबादविरुद्ध गुजरात टायटन्स सामना रद्द? समोर आले मोठे अपडेट्स
13
स्वत: फुटबॉलपटू असलेली आईच बनली लेकाची कोच आणि म्हणून.. सुनील छेत्रीच्या फुटबॉलप्रेमाची खास गोष्ट!
14
मुलगी हरवल्याप्रकरणी चौकशीसाठी नेलं अन् कोठडीतच तरूणाचा मृत्यू, नेमकं काय झालं?
15
"मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, गोहत्या करणाऱ्यांना उलटे लटकवून सरळ करू", अमित शाहांचा इशारा
16
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
17
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान
18
"यासारखी अमानुष गोष्ट नाही..."; पंतप्रधान मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
19
‘मी त्यांच्यासोबत, जर स्वाती मालिवाल यांना वाटलं तर…’ गैरवर्तन प्रकरणी प्रियंका गांधी यांचं मोठं विधान 
20
विकी कौशलची 'ही' इच्छा अजूनही अपूर्णच! म्हणाला, 'कधी करेन माहित नाही पण...'

शहापूर तालुक्यात पांढऱ्या कांद्याचे पीक, पहिलाच प्रयोग ठरला यशस्वी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2018 6:19 AM

शहापूर तालुक्यात प्रथमच घेतल्या गेलेल्या पांढºया कांद्याचे पहिल्याच प्रयत्नात विक्रमी उत्पादन घेऊन एका शेतकºयाने वेगळा उपक्र म राबवत आदर्श निर्माण केला आहे.

भातसानगर - शहापूर तालुक्यात प्रथमच घेतल्या गेलेल्या पांढºया कांद्याचे पहिल्याच प्रयत्नात विक्रमी उत्पादन घेऊन एका शेतकºयाने वेगळा उपक्र म राबवत आदर्श निर्माण केला आहे.तालुक्यातील खरिवली या गावातील शेतकरी नेहमीच भातसा कालव्याच्या पाण्यावर अनेक प्रकारच्या भाज्या तसेच भातशेतीचे उत्पादन घेत असतात. येथीलच स्वामी विशे हे आपल्या शेतीत नेहमीच काही ना काही प्रयोग करत असतात. यासाठी ते नेहमी तालुका कृषी अधिकाºयांकडून मार्गदर्शनदेखील घेत असतात.तीन एकर जागेत लावलेल्या आंब्याच्या बागेत एखादे आंतरपीक घेता येईल का, याचा विचार त्याने केला आणि तालुक्यात कधीही न पिकवलेला पांढरा कांदा विक्रमी उत्पादन देऊन गेला. याबरोबरच त्यांनी लाल कांद्याचे उत्पादनही घेतले आहे. आजपर्यंत खर्च वजा जाता त्यांना अडीच लाखांचा नफा मिळाला. तसेच कलिंगडाच्या एकाच वेलीवरून ठिबकच्या साहाय्याने तीन वेळा उत्पादन घेत आहे. या सर्व उत्पादनांची ते स्वत:च बाजारात विक्री करत असल्याने त्यापासूनही त्यांना लाख ते सव्वा लाख इतके उत्पन्न मिळेल, असा त्यांचा अंदाज आहे.आजपर्यंत आठ टन माल निघाला असून चार टन मालाची विक्री झाली आहे. या आंब्याच्या जागेतील कलिंगडाचे अंतर्गत पीक हे १२ टनापर्यंत निघेल, असा त्यांचा अंदाज आहे.तालुक्यात कुठेही पांढºया कांद्याचे उत्पादन घेतले जात नसतानाही या शेतकºयाने केलेला हा प्रयोग वाखाणण्याजोगा आहे. शिवाय, कलिंगडाचे अंतर्गत पीक घेऊन त्यांनी इतर शेतकºयांसमोर नवीन आदर्श निर्माण केला आहे. त्यांना शेतीसाठी आवश्यक असणाºया शासकीय सुविधा दिल्या असून त्यांना सर्वतोपरी सहकार्य करत आहोत.- विलास झुंजारराव, तालुका कृषी अधिकारी पंचायत समिती, शहापूरतालुक्यात शेतीच्या बाबतीत अनेक प्रयोग केले जात असून ते यशस्वी होत आहेत. याचे खरोखरच कौतुक वाटते.- वंदना भांडे, जि.प. सदस्या

टॅग्स :onionकांदाFarmerशेतकरीnewsबातम्या