शहरं
Join us  
Trending Stories
1
"वायफळ बडबड करू नका..."; राऊतांचा दावा काँग्रेसनेच खोडला, ठाकरे गटालाही फटकारलं
2
संजय राऊतांचा खळबळजनक दावा; नितीन गडकरींच्या पराभवासाठी मोदी-शाहांचा प्रयत्न
3
“जीवापेक्षा मोठे काही नाही, शेतकऱ्यांनी टोकाचे पाऊल उचलू नये, सरकारने...”: मनोज जरांगे पाटील
4
शरद पवारांना दुहेरी धक्का; २ अत्यंत विश्वासू शिलेदार पक्षाची साथ सोडणार?
5
“सहाव्या टप्प्यात इंडिया आघाडीने २७२ जागांचा आकडा गाठला, भाजपाचा पराभव निश्चित”: काँग्रेस
6
१ जूनपासून गॅस सिलेंडर ते बँकिंगचे नियम बदलणार; थेट तुमच्या खिशावर परिणाम होणार
7
Cyclone Remal: 'रेमल' चक्रीवादळ आज बंगालमध्ये धडकणार, एनडीआरएफचे पथक सतर्क; महाराष्ट्रावर परिणाम होणार?
8
“पंतप्रधान मोदींची भाषा अन् भाजपाच्या जागा दोन्ही सातत्याने घसरत चालल्या आहेत”: राहुल गांधी
9
“PM मोदींची १०० वेळा जगभ्रमंती, उद्धव ठाकरे परदेशात गेले तर पोटात का दुखते”; राऊतांची टीका
10
दिल्लीतही मोठी आग, बेबी केअर सेंटरमध्ये ७ नवजात बालकांचा मृत्यू, ५ गंभीर जखमी
11
आजचे राशीभविष्य: उत्पन्नात वाढ, विदेश व्यापारात लाभ; नशिबाची साथ, येणी वसूल होतील
12
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींवर बाप्पाची कृपा, शासकीय कामात लाभ; पदोन्नती योग; व्यापारवृद्धी!
13
"नशिबाने माझ्या नावाचा कोणी सुलतान नव्हता, नाहीतर...", नावावरून ट्रोल करणाऱ्यांना आस्ताद काळेने सुनावलं
14
येत्या ४ जूनला मनेरचा लाडू तयार ठेवा, या लाडूत मोठे सामर्थ्य- पंतप्रधान मोदी
15
Hardik-Natasa Divorce : हार्दिक पांड्याबरोबरच्या घटस्फोटाच्या चर्चांवर नताशाने दोन शब्दात दिलं उत्तर, म्हणाली...
16
अजित पवार यांच्या रडारवर येणार तरी कोण? चर्चेला उधाण; निकालाची उत्सुकता शिगेला
17
लोकसभेनंतर विधानपरिषदेतही उद्धवसेनेची उमेदवारीची घाई; मुंबई पदवीधर मतदारसंघातून अनिल परब!
18
वेळ बदलली, त्यामुळे चेहरा बदलला आहे...; भुजबळ समर्थकांच्या रील्समुळे पुन्हा चर्चेला उधाण
19
विशेष लेख: सीईटी द्यायच्या तरी किती? भारंभार परीक्षांच्या माऱ्यांमुळे कॉलेज जीवन संपुष्टात
20
विषमुक्त अन्नधान्यासाठी रासायनिक, सेंद्रिय नव्हे, नैसर्गिक शेतीच सर्वोत्तम- गुजरातचे राज्यपाल

कातकरीवाडीत पाणीटंचाई, ग्रामस्थांची होतेय वणवण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2019 11:01 PM

एकमेव बोअरवेलचे पाणी आटले : नदीकिनारी असलेल्या गावांतही चिंता

जनार्दन भेरे भातसानगर : शहापूर तालुक्यातील पाणीटंचाई आता नदीकिनारी असलेल्या गावांमध्येही जाणवू लागली आहे. त्यातच, जर आता पावसाळ्याला उशीर झाला तर तालुक्यातील चित्र अतिशय भयावह असेल. यंदा पाणीटंचाईच्या समस्येने सर्वच गावांना ग्रासले असून त्यात आता तालुक्यातील ठिळे गावातील कातकरीवाडीची भर पडली आहे.

ठिळे गावच्या कातकरीवाडीत २५ ते ३० कुटुंबे राहतात. येथील लोकसंख्या १२५ च्या आसपास असून या वाडीसाठी एकमेव बोअरवेल आहे. अनेक दिवसांपासून या बोअरवेलला पाणी येणे बंद झाल्याने गावकऱ्यांची अडचण झाली. त्यांना दूरवरून पाणी आणणे भाग पडू लागले. त्यामुळे वाडीतील महिला हैराण झाल्या आहेत. मात्र, याच गावातील महेश पांडुरंग देसले यांनी या लोकांना मोफत पाणी देणे सुरू केले, ते आजतागायत. आजच्या टंचाईच्या काळात कुणीही एक हंडाभर पाणी देत नसतानाही या गृहस्थाने माणुसकीचे अनोखे दर्शन घडवले आहे.

आज वाडीत एकमेव विहीर असून तिने कधीच तळ गाठला आहे. जवळपास कुठेच पाण्याचा स्रोत नसल्याने वाडीतील ग्रामस्थांची गळचेपी झाली आहे. तीन दिवसांपूर्वी एक टँकर विहिरीत टाकला. मात्र, गेल्या दोन दिवसांत टँकर आला नसल्याचे उषा रवींद्र हिलम यांनी सांगितले.

दरम्यान, पाऊस लांबणार अशी चिन्हे दिसू लागल्यामुळे ग्रामस्थांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. प्रशासनाचीही पाणीपुरवठा करताना दमछाक होत आहे.

वाडीत प्यायलाच पाणी नसल्याने ती सर्व माणसे आमच्या बोअरवेलवर पाणी भरण्यासाठी येतात. त्यांना आम्ही मोफत पाणी देतो. - मंजुळा देसले

या वाडीला टँकरने पाणी सुरू केले असून दररोज पाणी देण्याचा प्रयत्न नक्की केला जाईल. - एम.बी. आव्हाड, उपकार्यकारी अभियंता, पाणीपुरवठा विभाग

टॅग्स :water scarcityपाणी टंचाई