शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

सत्यम शीला गृहसंकुलात पाणीसमस्या गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 04:27 IST

बदलापूर : शहरातील पनवेल हायवे या नावाने ओळखल्या जाणाऱ्या परिसरातील सत्यम शीला या गृहसंकुलातील पाणीप्रश्न गंभीर बनला आहे. हा ...

बदलापूर : शहरातील पनवेल हायवे या नावाने ओळखल्या जाणाऱ्या परिसरातील सत्यम शीला या गृहसंकुलातील पाणीप्रश्न गंभीर बनला आहे. हा प्रश्न सुटावा, यासाठी या गृहसंकुलातील रहिवाशांनी शुक्रवारी जीवन प्राधिकरणाच्या कार्यालयावर धडक दिली. यावेळी सोसायटीचा पाणीपुरवठा वेळीच सुरू करावा, अशी मागणी यावेळी त्यांनी केली.

सत्यम शीला या गृहसंकुलात २३५ फ्लॅट असून जवळपास एक हजारांपेक्षा जास्त रहिवासी आहेत. मात्र दोन वर्षांपासून या नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. यासाठी वेळोवेळी जीवन प्राधिकरणाकडे रहिवाशांनी पाठपुरावा केला आहे. मात्र, त्यांच्या पदरी निराशाच पडली. त्यामुळे शुक्रवारी या रहिवाशांनी पुन्हा जीवन प्राधिकरणावर धडक दिली. जोपर्यंत आम्हाला नाळजोडणी वाढवून मिळणार नाही, तोवर आम्ही तिथेच बसून राहू, असा आक्रमक पवित्रा त्यांनी घेतला होता. जीवन प्राधिकरणाचे अधिकारी राम देगावकर यांनी या रहिवाशांशी संवाद साधत नव्याने तयार होणारा वॉटर ट्रीटमेंट प्लांट झाल्यानंतर लवकरात लवकर जास्त पाण्याची सोय करून देतो असे आश्वासन दिले.

---------