शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षाचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
3
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
4
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
5
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
6
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
7
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
8
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
9
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
10
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
11
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
12
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
13
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
14
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
15
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
16
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
17
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
18
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
19
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
20
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा

पिकनिकला आलेले दोन युवक खडवलीच्या भातसा नदीत बुडाले 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2019 10:01 PM

मुंबई येथील आय. टी. आय. कॉलेजचे विद्यार्थी असल्याचे समजते. 

टिटवाळा : मुंबईतून आपल्या मित्रांसोबत खाद्वालेच्या भातसा नदीत पिकनिक करण्यासाठी आलेले  दोन युवक पाण्यात बुडाल्याची घटना घडली आहे. 

टिटवाळा ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीतील असलेल्या खडवली येथील भातसा नदीच्या ठिकाणी गुरुवारी दुपारी मुंबईतील वडाळा परिसरातील मित्रांचा ग्रुप पिकनिकसाठी आले होते. यावेळी दीड वाजण्याच्या सुमारास ते भातसा नदीत  पोहण्यासाठी पाण्यात उतरले असता  दोन तरुण नदीच्या पाण्याचा अंदाज न आल्यामुळे नदीत बुडाल्याची दुर्दैवी घटना घडली. 

कुष्णा उर्फ  श्रीधर धरणे (१९ ) हा नदीला पाण्यात पोहत असताना अचानक पाणी वाढले. भवरा तयार झाला त्यात तो अडकला यातील दुसरा मित्र अक्षय गोकुळ भरमे वय २१वर्षे हा त्याला वाचविण्यासाठी गेला असताना ते दोघेही खोल पाण्यात बुडून  दिसेनासे झाले असल्याची माहिती त्यांचा मित्र प्रसाद राणे यांनी दिली. दोघेही मुंबई येथील आय. टी. आय. कॉलेजचे विद्यार्थी असल्याचे समजते. 

पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत. अग्निशमन दलाच्या जवाना सह स्थानिकांच्या मदतीने नदीपत्रात बुडालेल्या दोघांच्या देहाच्या शोध कार्य सुरु आहे. पोलीस सुत्राकडुन मिळालेल्या माहितीनुसार कुष्णा उर्फ  श्रीधर धरणे वय १७वर्षे रा. जोगेश्वरी, तसेच अक्षय गोकुळ भरमे वय २१वर्षे रा. वडाळा या ठिकाणी राहणारे आहेत .

टॅग्स :thaneठाणे