शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
2
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
3
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
4
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
5
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
6
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
7
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
8
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
9
भारत-न्यूझीलंडदरम्यान ऐतिहासिक ट्रेड डीलवर शिक्कामोर्तब! ७०% भारतीय सामानांवर ड्युटी नाही, जाणून घ्या
10
टॅक्स बचतीसाठी पत्नीच्या नावे मालमत्ता खरेदी फायद्याची? 'ही' एक गोष्ट तुमच्यासाठी ठरू शकते डोकेदुखी
11
Jara Hatke: शहाळ्याची मलई की गोड पाणी? तुमची निवड कधीच चुकणार नाही; जाणून घ्या सिक्रेट!
12
IPL 2026: अंगक्रिश रघुवंशीने रागाच्या भरात ओलांडली सीमा, BCCIने दिला कठोर कारवाईचा दणका
13
पुढील ५ दिवस देशभरात पावसाचे सावट; ७२ तास तीव्र वादळी वारे वाहणार, हवामान विभागाचा अलर्ट
14
मुंबईत 'त्या' हॉटेलमध्ये भरायचा ‘व्हीआयपी’ दरबार; मनोहरमामाच्या भक्तांची यादी पोलिसांच्या रडारवर
15
'काकी आय लव्ह यू', म्हणणं टवाळखोरांना पडलं महागात, तरुणीने भररस्त्यात शिकवला धडा
16
तेहरानमध्ये भीषण संकट! इंधन टाक्यांच्या स्फोटात ८ कोटी लीटर तेल वाया; राज्यपालांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन
17
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
18
किंडरगार्टनमध्ये घुसत असलेल्या सापाशी भिडला 'काली', प्राण देऊन वाचवला ३० मुलांचा जीव
19
प्रेमासाठी काय पण! फिलिपिन्सच्या तरुणीचा बिहारच्या मुलावर जडला जीव; सातासमुद्रापार आली अन्...
20
अनिल अंबानींच्या 'या' कंपनीचा शेअर ४८% नं वधारला; ३० रुपयांच्या वर पोहोचला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात अडीच लाख जिल्हावासीय कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 05:00 IST

ठाणे : गेल्यावर्षी मार्च महिन्यापासून ठाणे जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागात शिरकाव केलेल्या कोरोनाने आतापर्यंत दोन लाख ६० हजारांहून ...

ठाणे : गेल्यावर्षी मार्च महिन्यापासून ठाणे जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागात शिरकाव केलेल्या कोरोनाने आतापर्यंत दोन लाख ६० हजारांहून अधिकजण बाधित झाले होते. त्यापैकी दोन लाख ५० हजार २०० जण कोरोनामुक्त झाले आहेत.

कोरोनावर यशस्वी मात करणाऱ्यांमध्ये सर्वाधिक कल्याण-डोंबिवलीकरांची संख्या अधिक आहे. जिल्ह्यात सहा महापालिका आणि दोन नगरपरिषद असून, ग्रामीण भाग आहे. यामध्ये ठाणे, कल्याण डोंबिवली आणि नवी मुंबईत सुरुवातीपासून रुग्ण आढळण्याचे प्रमाण जास्त आहे. सुरुवातीला या आजाराने दगावणाऱ्यांची संख्याही जास्त होती. मात्र, ती काही दिवसांनी कमी करण्यात त्या-त्या स्थानिक प्रशासनाला यश आले.

ठाणे जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाबाधित झालेल्या रुग्णांची संख्या ही २ लाख ६० हजार ७२५ इतकी आहे. त्यामध्ये घरी परतणाऱ्या रुग्णांची संख्या ही २ लाख ५० हजार २०० इतकी असून, सहा हजार २३८ जणांचा मृत्यू झाला आहे; तर आजघडीला चार हजार २८७ जण कोरोनाबाधित आहेत. दरम्यान, मागील काही महिन्यांपासून आटोक्यात आलेल्या कोरोनाने पुन्हा डोके वर काढण्यास सुरुवात केली आहे. त्यात मागील १० ते १५ दिवसांपासून जिल्ह्यातील ठाणे, कल्याण डोंबिवली आणि नवी मुंबई या शहरांमध्ये पुन्हा कोरोनाबाधित रुग्णसंख्या वाढत असल्याने खबरदारी घेण्याचे आवाहन स्थानिक प्रशासनासह जिल्हा प्रशासनाने केले आहे.

.........................

तक्ता :-

क्षेत्र-रुग्णसंख्या-बरे होणारे रुग्ण-मृत्यू

ठामपा ६१०७० -५८५२९ -१३८०

केडीएमसी ६१९८३ -५९६७७ - ११८९

नवी मुंबई ५४५८६ -५२४२६ -१११०

उल्हासनगर ११७५१ -५ ११२९८ -०३७१

मीरा-भाईंदर २६७८६ -२५५६१ - ०८०२

भिवंडी ०६७५७ -०६३७६ -०३५४

अंबरनाथ ०८७०१ - ०८३१३ - ०३१५

बदलापूर ०९६८३ - ०९४०४ -०१२५

ठाणे ग्रामीण १९४०८ - १८६७२ -०५९२

--