शहरं
Join us  
Trending Stories
1
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
2
१८ चेंडू, ५ धावा अन् ३ विकेट्स! पॅट कमिन्स, भुवनेश्वर कुमार यांनी मुंबई इंडियन्सला रडवले 
3
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
4
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
5
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
6
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
7
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
8
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
9
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
10
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
11
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
12
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
13
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
14
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
15
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
16
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
17
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
18
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
19
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
20
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका

आदित्य ठाकरे यांच्या होळी मिलनाकडे पाठ

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2019 6:22 AM

भाषा महत्त्वाची नाही, तर ‘दिल की बात’ येथे होते, म्हणून आलो आहे. माझ्यासाठी सर्व आपले आहेत, असे प्रतिपादन युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी मीरा रोड येथे उत्तर भारतीयांच्या होळी मिलन समारोहात केले.

मीरा रोड - भाषा महत्त्वाची नाही, तर ‘दिल की बात’ येथे होते, म्हणून आलो आहे. माझ्यासाठी सर्व आपले आहेत, असे प्रतिपादन युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी मीरा रोड येथे उत्तर भारतीयांच्या होळी मिलन समारोहात केले. होळी मिलनच्या माध्यमातून उत्तर भारतीयांशी राजकीय मनोमिलन करण्याचा प्रयत्न शिवसेनेने केला; परंतु बहुतांश खुर्च्या रिकाम्याच असल्याने उत्तर भारतीयांनी पाठ फिरवल्याचे दिसत होते.प्रताप फाउंडेशनच्या वतीने शिवार उद्यान येथे उत्तर भारतीयांचा होळी मिलन समारोह कार्यक्रम शिवसेना उपजिल्हाप्रमुख विक्रम प्रतापसिंह व युवासेनेचे सचिव पूर्वेश सरनाईक यांनी आयोजित केला होता.होळी मिलनच्या माध्यमातून उत्तर भारतीयांशी मनोमिलन करण्याचा प्रयत्न शिवसेनेने केला; पण उत्तर भारतीयांनी कार्यक्रमाकडे पाठ फिरवली. व्यासपीठासमोर दोन भागांत मांडलेल्या खुर्च्यांपैकी एका भागातील सर्व खुर्च्या, तर दुसऱ्या भागातील बहुतांश खुर्च्या रिकाम्या असल्याने त्या काढून घेण्यात आल्या.महाराष्ट्रात माझ्यापेक्षा जास्त वर्षांपासून उत्तर भारतीय राहतात. माझ्यापेक्षा ते चांगली व स्पष्ट मराठी बोलतात. तुम्ही आमचे आणि आम्ही तुमचे आहोत, वेगळे नाहीत. चांगल्या, वाईट प्रसंगी आपण एकत्र येतो. आपण एकमेकांना आपले मानतो. भाषा महत्त्वाची नाही. दिल की बात येथे होते, म्हणून आलो, असे ठाकरे म्हणाले.आपल्या रक्ताचा, शरीराचा जो भगवा रंग आहे, तो उतरू देऊ नका. देशाचा पंतप्रधान काशीमधून येतो, म्हणून आम्ही त्यांच्याविरोधात नाही, तर सोबत उभे आहोत, असे ते म्हणाले. ठाकरेंसह सेनेचे उमेदवार राजन विचारे, आमदार प्रताप सरनाईक, आदी उपस्थित होते.‘सर्व आपलेच आहेत’ठाकरेंनी आपल्या भाषणाची सुरुवात जय श्रीरामने केली. काही पत्रकारांनी विचारले, उत्तर भारतीयांच्या मंचावर तुम्ही काय बोलणार? कोणत्या भाषेत बोलणार? त्यावर, माझ्यासाठी सर्व हिंदुस्थानी आहेत व सर्व आपले आहेत, असे ठाकरे म्हणाले.

टॅग्स :Aditya Thackreyआदित्य ठाकरेMira Bhayanderमीरा-भाईंदर