सूर्य उत्तरायणात प्रवेश करत दिवस वाढू लागण्याची खगोलीय घटना म्हणजे मकरसंक्रांत असून, या सणाबाबत समाजात असलेली 'संक्रांती अशुभ असते' ही समजूत पूर्णतः चुकीची असल्याचे सोमण यांनी स्पष्ट केले आहे. ...
ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरात दोन मैत्रिणी राहतात. यातील १७ वर्षीय मुलगी ही मुलुंडच्या एका मित्राबरोबर नेहमी मोबाइलवर बोलत असल्याचे कुटुंबीयांना खटकत होते. ...
महाराष्ट्रातील वसईमध्ये १८ वर्षांपू्र्वी एक पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करण्यात आला. त्यानंतर आरोपीने मुलीची हत्या केली होती. प्रकरणाचा तपास करत असलेल्या पोलिसांनी आरोपीला १८ वर्षानंतरही शोधून काढले. ...