मागील २०१७ मध्ये झालेल्या निवडणुकीत शिवसेनेने एकहाती सत्ता संपादित केली होती. भाजप त्यावेळी स्वबळावर लढली होती; परंतु त्यांना तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले होते. ...
सूर्य उत्तरायणात प्रवेश करत दिवस वाढू लागण्याची खगोलीय घटना म्हणजे मकरसंक्रांत असून, या सणाबाबत समाजात असलेली 'संक्रांती अशुभ असते' ही समजूत पूर्णतः चुकीची असल्याचे सोमण यांनी स्पष्ट केले आहे. ...
ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरात दोन मैत्रिणी राहतात. यातील १७ वर्षीय मुलगी ही मुलुंडच्या एका मित्राबरोबर नेहमी मोबाइलवर बोलत असल्याचे कुटुंबीयांना खटकत होते. ...