पाण्याच्या भीषण टंचाईमुळे राज्यातील जलस्रोत आटले आहेत. त्यामुळे खेडी आणि उपनगरेही होरपळून निघाली आहेत. नैसर्गिक जलस्रोत बायोसॅनिटायझर पद्धतीने शुद्ध करू ...
पालघर जिल्ह्यातील ३१५ अनुसूचित क्षेत्रातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकांसाठी दाखल झालेल्या ९ हजार ४६० उमेदवारांच्या अर्ज छाननी दरम्यान जिल्ह्यातील अनेक तहसिलदार ...
भार्इंदर पूर्वेच्या आझादनगर झोपडपट्टीत दूषित पाण्यामुळे गॅस्ट्रोची साथ पसरली आहे. तीन दिवसांत १०० पेक्षा अधिक नागरिकांना उलटी, जुलाबाचा त्रास सुरू झाला आ ...
राज्यातील ग्रामीण भागाबरोबर शहरालाही पाणीटंचाईची झळ बसू लागली आहे. मात्र, राज्यातील दातृत्वाने दुष्काळग्रस्तांना तारण्याचे काम काही प्रमाणात केले आहे. ...
विक्रमगडकरांना तालुक्याच्या दर्जानंतर नगरपंचायतीचा दर्जा हवा असताना गावकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसून नगरविकास खात्याने ग्रामपंचायतीच्या निवडणुका घोषित केल्या ...