नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्कभार्इंदर : मीरा-भार्इंदर महापालिका निवडणुकीतील चिन्हवाटपाचा टप्पा सोमवारी पूर्ण झाला. यात अपक्षांसह लहान पक्षांच्या उमेदवारांना चिन्हाचे वाटप करण्यात आले. मात्र एकाच प्रभागातील, एकाच पॅनलमधील उमेदवारांना वेगवेगळे चिन्ह दिल्याने त् ...
मीरा भार्इंदर महापालिका निवडणुकीसाठी सर्वात जास्त म्हणजे ६४ मराठी उमेदवार शिवसेनेने दिले आहेत. त्या खालोखाल राष्ट्रवादी काँग्रेसने ४४ उमेदवार दिले आहेत. ...
केडीएमसीच्या स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर सभागृहाचे पीओपी अलीकडेच कोसळल्याने धोकादायक बनलेल्या या सभागृहात महासभेची बैठक घेण्यास सदस्यांकडून विरोध होत असतानाच येत्या १६ आॅगस्ट रोजी त्याच सभागृहात बैठक बोलावली आहे. ...
प्रभागातील विकासकामांच्या फाइलींना मंजुरी दिली जात नसल्याने कामे नाहीत, अशी ओरड करत केडीएमसी मुख्यालयात गोंधळ घालणाऱ्या नगरसेवकांना पालकमंत्री एकनाथ शिंदे समज देणार आहेत. ...
मुंब्रा पोलिसांनी स्फोटकांचा साठा जप्त केला असून, याप्रकरणी तिघांना अटक केली आहे. मुंब्रा येथील एका व्यक्तीशी आरोपींचा वैयक्तिक वाद होता. त्याचा काटा काढण्यासाठी आरोपींनी हा कट रचल्याची माहिती पोलिसांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. ...
राज्यात यापुढे कुठेही भाजपाशी युती केली जाणार नाही, अशी घोषणा खुद्द शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली असतानाही मीरा-भार्इंदरच्या निवडणुकीत शिवसेनेने भाजपापुढे युतीचा प्रस्ताव ठेवला होता आणि तो भाजपाने फेटाळल्याचा गौप्यस्फोट आमदार प्रताप सरनाई ...
विकासकामांमधून आपला खिसा कसा भरेल, याचा विचार नेहमी नगरसेवक आणि अधिकारी करत असतात. आपल्या शहरात आरोग्य केंद्रे आहेत किंवा त्यांची परिस्थिती काय आहे, याची कल्पनाही अनेक नगरसेवकांना नसेल. भविष्यात एखादी दुर्घटना घडल्यावरच या आरोग्य केंद्रांची आठवण होईल ...
राखी पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला ठाण्यातील प्रादेशिक मनोरुग्णालयात महिला-पुरुष रुग्णांनी रक्षाबंधनाचा सण साजरा केला. या वेळी महिला रुग्णांनी ‘विठाई’ संस्थेच्या सदस्यांना राखी बांधल्यानंतर दिलेली मिठाई स्वत: न खाता ‘आधी तुम्ही खा’ म्हणत भावाला मान देणे ...
जिल्ह्याचे विभाजन होऊन तीन वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यापाठोपाठ आता डोंबिवली, नवी मुंबई, मीरा-भार्इंदर आणि भिवंडी पूर्व या चार नवीन तालुक्यांची लवकरच निर्मित होणार आहे. त्यासाठी राजकीय व प्रशासकीय पातळीवर जोरदार हालचाली सुरू आहेत. ...