बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर कल्याण-भिवंडी मार्गावरील कोनगावानजीकच्या बकरी मंडईत आठवडाभरात दीड लाख बक-यांची आवक झाली. त्यामुळे या बाजारात बक-यांच्या विक्रीतून जवळपास १५० कोटींची उलाढाल झाली आहे. ...
ठाणे जिल्हा परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी ५३ प्रभाग (गट) घोषीत करण्यात आले आहेत. यापैकी सर्व प्रवर्गातील महिलांसाठी २७ जागा राखीव ठेवल्या आहेत. ...
महानगरपालिकेकडे पुरेसा निधी नसल्याने मनपा शिक्षण मंडळाच्या ४५ शाळा मुलभूत सुविधांपासून वंचित राहिल्या आहेत. त्यामुळे मनपाच्या शाळेतील विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आले आहे. ...
तापाच्या उपचारासाठी दवाखान्यात चालत गेलेल्या १६ वर्षाच्या मुलीचा ३ तासात मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेने सर्वत्र संताप व्यक्त होत असून ...
पर्यटनाला केंद्रस्थानी ठेवून जव्हार शहराचा विकास करण्याची गरज असून त्यासाठी आवश्यक त्या पायाभूत सुविधा निर्माण करण्यासोबतच रस्त्यांचे भक्कम जाळे उभारण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करण्यात येईल, अशी ग्वाही सार्वजनिक बांधकाम ...
१00 रुपयात नावनोंदणी करून मोफत वायफाय सेवेचा लाभ ठाणेकरांना लवकरच मिळणार आहे. ठाणे महापालिका या योजनेवर काम करीत असून, पहिल्या टप्प्यात शहरातील काही भागात ही सेवा सुरू केली जाणार आहे. ...
मंगळवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे ठाणे शहरातील विविध भागातील नाल्यांमध्ये पडून बेपत्ता झालेल्यांपैकी दीपाली बनसोडेसह (२७) अन्य दोघींचे मृतदेह गुरुवारी हाती लागले ...
गुजरातच्या ‘राम प्रसाद’ ही ट्रोलर्स बुधवारी पालघरच्या समुद्रात बुडाल्या. त्यातील हरवलेल्या प्रेमसाई व साई नारायण या दोन्ही ट्रोलर्सचा शोधण्यात मेरिटाईम रेस्क्यू कॉर्डिनेशनच्या रेस्क्यू आॅपरेशनला यश आले आहे. ...