जिल्ह्यातील ४१ पैकी ३५ ग्रामपंचायतींसाठी (ग्रा.पं.) दुपारी साडेतीन वाजेपर्यंत ७० टक्के मतदान झाले. त्यानंतर, रात्री उशिरापर्यंत ५.३० वाजेपर्यंतची आकडेवारी प्राप्त झाली नाही. ...
आमदार निधीतून पूर्व भागात केलेल्या विकासकामांच्या मुद्यावरून शिवसेनेच्या दोन नगरसेविका आमनेसामने आल्या. त्यांच्यात झालेल्या वादाचे रूपांतर थेट हाणामारीपर्यंत पोहोचले. ...
उल्हासनगरमधील अनधिकृत बांधकामांना जबाबदार धरून आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी सोमवारी सहायक आयुक्त मनीष हिवरे आणि दत्तात्रय जाधव यांना निलंबित केले. अनधिकृत बांधकामांवरील कारवाईत अडथळा... ...
मीरा-भार्इंदरच्या महापौर जर राजभाषा मराठीचा वापर पालिकेच्या कामकाजात करणार नसतील; तर त्यांनी महापौरपद सोडावे अशी मागणी करत सोमवारी मराठी एकीकरण समितीने पालिका मुख्यालयाबाहेर निषेध आंदोलन केले. ...
ठाणे जिल्ह्यातील टोक असलेले वांगणी गेल्या काही वर्षांत झपाट्याने वाढते आहे. या भागात अनेक गृहसंकुले उभी राहत असून तेथे राहण्यासाठी आलेले बहुतांश लोक चाकरमानी असल्याने पर्यायाने रेल्वे प्रवाशांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. ...
शहरातील धोकादायक व अतिधोकादायक अशा १३९ इमारतींना महापालिकेच्या प्रभाग अधिकाºयांनी नोटिसा बजावल्या आहेत. त्यामुळे दिवाळीच्या तोंडावर धोकादायक इमारतींतील रहिवासी हवालदिल झाले आहेत. ...
बर्फाच्या खेळांचा आनंद घ्यायचा आहे का तुम्हाला मग आता काश्मिरला जाण्याची गरज नाही. भविष्यात ठाणेकरांना या बर्फाच्या खेळाचा आनंद ठाण्यातच घेता यावा या उद्देशाने ठाणे महापालिकेने २० हजार चौरस मीटर क्षेत्रफळावर स्नो वर्ल्ड पार्क विकसित करण्याचा निर्णय घ ...
शहाड व आंबिवली स्टेशन दरम्यान वीज पूरवठ्यात बिघाड झाला. सुमारे अर्ध्या तासापासून कल्याण व पुढील सर्व स्टेशन आंधारात आहे. प्रवाशांचे हाल होत आहे. प्रवाशांनी स्टेशन मास्तरला घेराव घातला आहे. ...
अखेर महिला पोलीस आत्महत्या प्रकरणातील कथित आरोपी तथा ठाणे पोलीस मुख्यालयाचे सहाय्यक पोलीस आयुक्त एस. बी. निपुंगे यांना काही अटी शर्थींवर मुंबई उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. ...