ना. डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले की, मिठागरांच्या जागेवर घर बांधण्यासाठीचा प्रस्ताव केंद्र सरकारने राज्य सरकारला काही वर्षांपूर्वी पाठविला होता. तो एक पाऊल पुढे गेलेला आहे ...
उल्हासनगरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने घट होत असतांना कॅम्प नं-४ सुभाष टेकडी येथील शासकीय बालसुधारगृहातील काही मुलांना ताप, खोकला, सर्दी यांचे लक्षणे आढळून आली. ...
मिठागरांच्या जागेवर घर बांधण्यास परवानगी देणार नाही. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याशी चर्चा झाली असून तेही मिठागरांवर इमारती बांधू देणार नाही, या मताचे आहेत. ...
गेल्या काही दिवसांमध्ये ठाणे शहर परिसरातून चोरीस गेलेले तसेच गहाळ झालेल्या तब्बल शंभर मोबाईल फोनचा शोध घेण्यात ठाणे पोलिसांच्या मालमत्ता गुन्हे शोध पथकाला यश आल्याची माहिती गुन्हे अन्वेषण विभागाचे सहायक पोलीस आयुक्त दिनकर मोहिते यांनी बुधवारी दिली. ...
Former Corporator Nitin Nikam warns : रेल्वेने नागरीकांना बजाविलेल्या नोटिसांच्या विरोधात उच्च न्यायालयात दाद मागण्यासाठी याचिका दाखल करणार असल्याचा इशारा मनसेचे माजी नगरसेवक नितीन निकम यांनी दिला आहे. ...