शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

शांतीनगरमध्ये पदपथांच्या संरक्षक जाळ्यांना विरोध

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2019 01:51 IST

रहिवाशांना त्रास ;पैशांचा अपव्यय

मीरा रोड : मीरा-भाईंदर महापालिकेने शांती नगरमधील अंतर्गत रस्त्यांलगतच्या पदपथांना लोखंडी संरक्षक जाळ््या लावल्या असून स्थानिक नागरीकांनी या विरोधात तक्रारी केल्या आहेत. जाळ््यांची आवश्यकता नसताना पैशांचा नाहक अपव्यय केला गेला असून रहिवाशांना याचा त्रास होत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

महापालिकेने मार्च महिन्यात श्री गणेश इंटरप्रायझेस या ठेकेदारास मीरारोडच्या शांती नगर सेक्टर २,४ व १० च्या मुख्य रस्त्यांच्या पदपथांना लोखंडी संरक्षक जाळ््या लावण्यासाठीचे कंत्राट दिले होते. सदर कामाचे कंत्राट २२ लाख २७ हजारांचे असून ठेकेदाराने मुख्य रस्ता सोडून शांती नगर सेक्टर चार मधील अंतर्गत पदपथांवरच लोखंडी जाळ्या बसवल्या आहेत.

पालिकेच्या कार्यादेशमध्ये मुख्य रस्त्यांवरील पदपथांना जाळ््या लावण्याचे नमूद केलेले असताना ठेकेदाराचे हित जपताना करदात्या नागरीकांच्या पैशांचा अपव्यय केला जात असल्याचा आरोप स्थानिक रहिवासी तथा शिवसेनेचे शाखाप्रमुख तेजस बागवे यांनी केला आहे. पालिकेला दिलेल्या लेखी तक्रारीत बागवे यांनी म्हटले आहे की, जाळ््या लावल्यामुळे मुलं, महिला, ज्येष्ठ नागरीक यांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे जाळ््या काढून टाकाव्यात. ठेकेदार आणि संबंधितांवर कारवाई करावी.

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदरthaneठाणे