शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
3
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
4
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
5
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
6
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
7
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
8
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
9
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
10
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
11
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
12
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
13
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
14
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
15
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
16
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
17
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर
18
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
19
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
20
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू

शांतीनगरमध्ये पदपथांच्या संरक्षक जाळ्यांना विरोध

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2019 01:51 IST

रहिवाशांना त्रास ;पैशांचा अपव्यय

मीरा रोड : मीरा-भाईंदर महापालिकेने शांती नगरमधील अंतर्गत रस्त्यांलगतच्या पदपथांना लोखंडी संरक्षक जाळ््या लावल्या असून स्थानिक नागरीकांनी या विरोधात तक्रारी केल्या आहेत. जाळ््यांची आवश्यकता नसताना पैशांचा नाहक अपव्यय केला गेला असून रहिवाशांना याचा त्रास होत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

महापालिकेने मार्च महिन्यात श्री गणेश इंटरप्रायझेस या ठेकेदारास मीरारोडच्या शांती नगर सेक्टर २,४ व १० च्या मुख्य रस्त्यांच्या पदपथांना लोखंडी संरक्षक जाळ््या लावण्यासाठीचे कंत्राट दिले होते. सदर कामाचे कंत्राट २२ लाख २७ हजारांचे असून ठेकेदाराने मुख्य रस्ता सोडून शांती नगर सेक्टर चार मधील अंतर्गत पदपथांवरच लोखंडी जाळ्या बसवल्या आहेत.

पालिकेच्या कार्यादेशमध्ये मुख्य रस्त्यांवरील पदपथांना जाळ््या लावण्याचे नमूद केलेले असताना ठेकेदाराचे हित जपताना करदात्या नागरीकांच्या पैशांचा अपव्यय केला जात असल्याचा आरोप स्थानिक रहिवासी तथा शिवसेनेचे शाखाप्रमुख तेजस बागवे यांनी केला आहे. पालिकेला दिलेल्या लेखी तक्रारीत बागवे यांनी म्हटले आहे की, जाळ््या लावल्यामुळे मुलं, महिला, ज्येष्ठ नागरीक यांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे जाळ््या काढून टाकाव्यात. ठेकेदार आणि संबंधितांवर कारवाई करावी.

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदरthaneठाणे