शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

प्रशासनाच्या मनमानीविरोधात महावितरण कर्मचाऱ्यांचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 01, 2020 1:54 PM

या कर्मचाऱ्यांचे हाल झाले, त्यामुळे याचा निषेध करण्यासाठी हे आंदोलन केले असल्याचे यावेळी फेडरेशनच्या वतीने सांगण्यात आले.

ठाणे  : संपूर्ण राज्यात नुकत्याच झालेल्या निर्सग चक्रीवादामुळे खुप मोठे नुकसान झाले. त्यामुळे वीज पुरवठा देखील अनेक ठिकाणी खंडीत झाला होता. परंतु तो सुरळीत करण्यासाठी महावितरणचे कर्मचारी युध्द पातळीवर काम करण्यास तयार झाले. त्यासाठी अॅक्शन प्लॅन तयार करण्याची विनंती महावितरण प्रशासनाला करण्यात आली होती. परंतु त्यांनी याकडे दुर्लक्ष करुन आपला मनमानी कारभार केल्याचा आरोप महावितरणच्या एमएसईबी वकर्स फेडरेशनच्या वतीने करण्यात आला आहे. या कामात सर्वानाच सरसकट कामाला लावले गेले, ज्यांचे वय 50 वर्षापेक्षा अधिक आहे, अशांना देखील कामाला लावले, परंतु त्या कर्मचाऱ्यांना ज्या ज्या ठिकाणी पाठविले. परंतु या कर्मचाऱ्यांचे हाल झाले, त्यामुळे याचा निषेध करण्यासाठी हे आंदोलन केले असल्याचे यावेळी फेडरेशनच्या वतीने सांगण्यात आले.बुधवारी वागळे इस्टेट भागातील महावितरण कार्यालयाच्या आवारात या कर्मचाऱ्यांनी हे आंदोलन सुरु केले आहे. संपूर्ण महाराष्ट्रात निसर्ग चक्री वादामुळे नुकसान झाले, अनेक ठिकाणी विजेची हानी झाली. त्यामुळे विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी आम्ही प्रशासनाबरोबर तयार होतो. त्यानुसार या कामाचा अॅक्शन प्लॅन तयार करण्याची विनंती त्यांना करण्यात आली होती, आराखडा तयार करण्याचे सांगण्यात आले होते, तसेच 50 वर्षे वयोगटातील कर्मचा:यांना या कामी पाठविले जाऊ नये असेही सांगण्यात आले होते. परंतु प्रशासनाने मनमानी कारभार करीत सरसकट सर्वानाच कामाला लावल्याचा आरोप यावेळी फेडरेशनचे अध्यक्ष बनसोड यांनी केला आहे.किमान गरजा भागविल्या जाव्यात ही हिच्छा होती, त्याला राहण्याची सोय होणो अपेक्षित होते, त्याला अंगोळीचे पाणी मिळणो अपेक्षित होते, जेवणाची सोय, पाण्याची व्यवस्था व्हायला पाहिजे होते. 10 दिवसासाठी नेले होते, परंतु 30 दिवस उलटूनही त्यांच्याकडून काम करुन घेतले जात असून त्यांना कोणत्याही सुविधा दिल्या जात नाहीत, त्यातूनच एकाला अंघोळीचे पाणी मिळाले नाही, तो तलावात गेला आणि त्याचा मृत्यु झाल्याचा आरोपही त्यांनी केला. या सर्वाना मुख्यअभिंयता जबाबदार असल्याचा आरोपही बनसोडे यांनी केला. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई व्हावी अशी मागणी फेडरेशनची असल्याचेही त्यांनी सांगितले. जोपर्यंत कारवाई होणार नाही, तो र्पयत आंदोलन सुरुच राहिल असा इशाराही त्यांनी दिला.